• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रीटेकला वैतागून या अभिनेत्याने दाबला ट्रिगर, अमिताभ यांच्या कानाजवळून गेली गोळी, शेटवर उडालेली एकच खळबळ

September 1, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ‘शोले’चा समावेश होतो. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जय-वीरूची मैत्री, गब्बर सिंहचा दरारा आणि दमदार अॅक्शनच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेली एक धक्कादायक घटना अनेक वर्षांनी समोर आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘शोले’मधील अॅक्शन सीन्स शक्य तितके वास्तववादी दाखवायचे होते.

मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेली एक धक्कादायक घटना अनेक वर्षांनी समोर आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘शोले’मधील अॅक्शन सीन्स शक्य तितके वास्तववादी दाखवायचे होते.

शूटिंगदरम्यान क्लायमॅक्सच्या एका सीनचे चित्रीकरण सुरू होते. या सीनमध्ये अमिताभ बच्चन यांचे ‘जय’ हे पात्र डोंगराच्या माथ्यावर उभे असते तर धर्मेंद्र यांचे ‘वीरू’ हे पात्र बंदुकीत गोळ्या भरण्याचा सीन करत होते.

शूटिंगदरम्यान क्लायमॅक्सच्या एका सीनचे चित्रीकरण सुरू होते. या सीनमध्ये अमिताभ बच्चन यांचे ‘जय’ हे पात्र डोंगराच्या माथ्यावर उभे असते, तर धर्मेंद्र यांचे ‘वीरू’ हे पात्र बंदुकीत गोळ्या भरण्याचा सीन करत होते.

शूटिंगदरम्यान एका छोट्याशा चुकीमुळे या सीनचे अनेक रीटेक घ्यावे लागले. धर्मेंद्र यांच्या हातातून वारंवार गोळ्या खाली पडत होत्या. सलग काही टेक खराब झाल्यामुळे धर्मेंद्र चांगलेच वैतागले होते. त्याच संतापाच्या भरात त्यांनी बंदुकीत खऱ्या काडतुसाचा वापर केला आणि रागाच्या भरात ट्रिगर दाबला.

शूटिंगदरम्यान एका छोट्याशा चुकीमुळे या सीनचे अनेक रीटेक घ्यावे लागले. धर्मेंद्र यांच्या हातातून वारंवार गोळ्या खाली पडत होत्या. सलग काही टेक खराब झाल्यामुळे धर्मेंद्र चांगलेच वैतागले होते. त्याच संतापाच्या भरात त्यांनी बंदुकीत खऱ्या काडतुसाचा वापर केला आणि रागाच्या भरात ट्रिगर दाबला.

गोळी हवेत झाडली गेली आणि ती थेट अमिताभ बच्चन उभे असलेल्या दिशेने गेली. अमिताभ यांच्या म्हणण्यानुसार गोळी त्यांच्या कानाजवळून वेगाने गेल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्या क्षणी सेटवर एकच खळबळ उडाली होती. थोडक्यात अमिताभ बच्चन यांचा जीव वाचला आणि एक मोठा अनर्थ टळला.

गोळी हवेत झाडली गेली आणि ती थेट अमिताभ बच्चन उभे असलेल्या दिशेने गेली. अमिताभ यांच्या म्हणण्यानुसार, गोळी त्यांच्या कानाजवळून वेगाने गेल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्या क्षणी सेटवर एकच खळबळ उडाली होती. थोडक्यात अमिताभ बच्चन यांचा जीव वाचला आणि एक मोठा अनर्थ टळला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
  • टोमॅटोने केले मालामाल, इतकी झाली कमाई की शेतकऱ्याने देवाला अर्पण केला चांदीचा टोमॅटो…
  • पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा; विद्यार्थी आक्रमक, पोलिसांना बोलावलं
  • अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
  • लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in