• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माधुरी दीक्षितचं हे दर्दभरी गाणं आजही ऐकताच डोळ्यात येते पाणी, आजही हृदयाला भिडतं

August 10, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाणी अशी आहेत, जी काळाच्या ओघात जुनी होत नाहीत. उलट प्रत्येक वेळी ऐकल्यावर त्यांच्या भावना मनाला स्पर्श करून जातात. असंच एक गाणं म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटातील ‘मैं कमजोर औरत ये मेरी कहानी’.

तब्बल अनेक वर्षांनंतरही हे गाणं ऐकताना संघर्ष करणाऱ्या आणि परिस्थितीसमोर हतबल झालेल्या स्त्रीच्या वेदना डोळ्यांसमोर उभ्या राहतात. माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘प्रेम ग्रंथ’ हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता.

तब्बल अनेक वर्षांनंतरही हे गाणं ऐकताना संघर्ष करणाऱ्या आणि परिस्थितीसमोर हतबल झालेल्या स्त्रीच्या वेदना डोळ्यांसमोर उभ्या राहतात. माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘प्रेम ग्रंथ’ हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता.

चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यातीलच एक गाणं म्हणजे ‘मैं कमजोर औरत ये मेरी कहानी’.

चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र, या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यातीलच एक गाणं म्हणजे ‘मैं कमजोर औरत ये मेरी कहानी’.

या गाण्यात माधुरी दीक्षितने साकारलेल्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यातील वेदना असहायता आणि संघर्ष अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आला होता. त्यामुळे हे गाणं केवळ एक गीत न राहता एका मजबूर स्त्रीच्या मनातील भावना व्यक्त करणारं ठरलं.

या गाण्यात माधुरी दीक्षितने साकारलेल्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यातील वेदना, असहायता आणि संघर्ष अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आला होता. त्यामुळे हे गाणं केवळ एक गीत न राहता एका मजबूर स्त्रीच्या मनातील भावना व्यक्त करणारं ठरलं.

या गाण्याला भारताच्या महान गायिका लता मंगेशकर यांनी आपला आवाज दिला होता. त्यांच्या भावपूर्ण आवाजामुळे गाण्यातील प्रत्येक शब्द अधिकच हृदयस्पर्शी झाला. गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिले होते तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते.

या गाण्याला भारताच्या महान गायिका लता मंगेशकर यांनी आपला आवाज दिला होता. त्यांच्या भावपूर्ण आवाजामुळे गाण्यातील प्रत्येक शब्द अधिकच हृदयस्पर्शी झाला. गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिले होते तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा
  • गुगल पिक्सल 11 सिरीज ‘या’ आठवड्यात भारतात होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in