• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रत्येक मुलीला न आवडणार गाणं, जे ऐकताच अनेक मुली ढसा-ढसा रडतात, जवळ असणारा पण भावनिक होतो

July 10, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमधील गाणी आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. ज्यामध्ये काही गाणी प्रेक्षकांना इतकी भावतात की ते कानावर ऐकू येताच काहींना अश्रू अनावर होतात. असच एक मुलींवर आधारित भावनिक गाणं, जे ऐकताच मुली ढसा-ढसा रडतात.

भारतीय विवाहसोहळ्यात अनेक गाणी वाजवली जातात. मात्र वधूच्या विदाईच्या क्षणी जे गाणे वर्षानुवर्षे प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करत आले आहे ते म्हणजे बाबुल की दुआएं लेती जा. हे गाणे सुरू होताच नववधूसह उपस्थित नातेवाईकांचेही डोळे अनेकदा पाणावतात.

भारतीय विवाहसोहळ्यात अनेक गाणी वाजवली जातात. मात्र, वधूच्या विदाईच्या क्षणी जे गाणे वर्षानुवर्षे प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करत आले आहे, ते म्हणजे “बाबुल की दुआएं लेती जा”. हे गाणे सुरू होताच नववधूसह उपस्थित नातेवाईकांचेही डोळे अनेकदा पाणावतात.

मुलीच्या आयुष्यातील सर्वांत भावनिक क्षणांपैकी एक असलेल्या विदाईशी हे गाणं घट्ट जोडले गेले आहे. लग्नानंतर मुलगी माहेरचा निरोप घेऊन सासरी जात असताना आई-वडिलांपासून भावंडांपासून आणि आपल्या जिवाभावाच्या माणसांपासून दूर जाण्याची भावना प्रत्येकाच्या मनाला चटका लावते.

मुलीच्या आयुष्यातील सर्वांत भावनिक क्षणांपैकी एक असलेल्या विदाईशी हे गाणं घट्ट जोडले गेले आहे. लग्नानंतर मुलगी माहेरचा निरोप घेऊन सासरी जात असताना आई-वडिलांपासून, भावंडांपासून आणि आपल्या जिवाभावाच्या माणसांपासून दूर जाण्याची भावना प्रत्येकाच्या मनाला चटका लावते.

अशा वेळी 'बाबुल की दुआएं लेती जा' हे गाणं त्या क्षणातील भावना अधिक तीव्र करते. त्यामुळे अनेक विवाहसोहळ्यांमध्ये विदाईच्या वेळी हे गाणे आजही आवर्जून वाजवले जाते.

अशा वेळी 'बाबुल की दुआएं लेती जा' हे गाणं त्या क्षणातील भावना अधिक तीव्र करते. त्यामुळे अनेक विवाहसोहळ्यांमध्ये विदाईच्या वेळी हे गाणे आजही आवर्जून वाजवले जाते.

या गाण्यातील शब्द मुलीला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच आई-वडिलांच्या मनातील प्रेम काळजी आणि विरह व्यक्त करतात. म्हणूनच अनेक दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. पिढ्या बदलल्या विवाहसोहळ्यांचा थाट बदलला आधुनिक गाण्यांचा ट्रेंड आला तरी विदाईच्या प्रसंगी या गाण्याचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही.

या गाण्यातील शब्द मुलीला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच आई-वडिलांच्या मनातील प्रेम, काळजी आणि विरह व्यक्त करतात. म्हणूनच अनेक दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. पिढ्या बदलल्या, विवाहसोहळ्यांचा थाट बदलला, आधुनिक गाण्यांचा ट्रेंड आला, तरी विदाईच्या प्रसंगी या गाण्याचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड
  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in