
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर दिल्लीसह संपूर्ण देशात तरुणांचे आंदोलन सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. महाराष्ट्रात तर या हिंसेच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नीट प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार असल्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. मोदींचा हा निर्णय येताच यंत्रणा कामाला लागली आहे. चार राज्यात फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply