पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा.. हे म्हटलं की डोळ्यांसमोर येते सुंदर पैठणी साडी. पैठणी साडीची महाराष्ट्रातील क्रेझ काही वेगळीच आहे. आपल्याकडे किमान एक तरी पैठणी असावी अशी प्रत्येक तरूणीची, महिलेची इच्छा असते. काहींकडे तर त्याचं अख्खं कलेक्शनही पहायला मिळतं. पैठणी, साजेसा ब्लाऊज, बांगड्या, गळ्यातलं, सुंदर कानातले आणि नथ.. असा पेहराव केल्यावर पैठणीचं सौंदर्य आणखीनच खुलतं. […]
वॉशिंग मशीन सुरू असताना चूकनही करू नका अंघोळ, कारण समजलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल
आजच्या काळात माणूस हा प्रचंड बिझी झाला आहे, प्रत्येकाच्या मागे घाई असते. एकाचवेळी खूप सारे काम करायची असतात. त्याचा परिणाम म्हणून आजचा माणूस हा मल्टिटास्किंग झाला आहे. म्हणजे तो एकाचवेळी अनेक काम करत असतो. महिलांबाबत बोलायचं झालं तर महिला या पुरूषांपेक्षाही जास्त मल्टिटास्किंग असतात. म्हणजेच त्यांना अनेकदा एकापेक्षा जास्त आघाड्यावर काम करावं लागतं. घराची जबाबदारी […]
चाळीशीतही त्वचा चमकदार दिसण्यासाठी आहारात ‘या’ कोलेजनयुक्त पदार्थांचा करा समावेश
चाळीशी ओलांडल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा आणि निस्तेजपणा दिसून येतो. वाढत्या वयानुसार आपला चेहरा तेजस्वी राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आजच्या धावपळीच्या आणि अनहेल्दी जीवनशैलीचा त्वचेवर परिणाम होत आहे. अनहेल्दी खाण्याच्या सवयी, धूळ आणि प्रदूषण ही मुख्य कारणे असली तरी कोलेजनची कमतरता हे त्वचेच्या समस्यांचे एक प्रमुख कारण आहे. कोलेजन हे एक प्रथिन आहे […]
भारतासाठी सर्वात मोठी खुशखबर, एकीकडे शस्त्रसंधी होताच भारताचा…जागतिक बँकेने काय सांगितलं?
अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीनंतर जगावरील उर्जासंकट टळले आहे. आता या दोन्ही देशांमध्ये युद्ध समाप्तीसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा होणार आहे. ही शस्त्रसंधी झाल्याने भारताचाही अनेक पातळीवर फायदा होणार आहे. भारतात पेट्रोल, डिझेलची टंचाई संपू शकते. तसेच वधरलेला भावही कमी होऊ शकतो. तसेच कच्च्या तेलाची कमतरताही संपू शकते. दुसरीकडे गॅस […]
IPL : स्पर्धेत 5-5 ओव्हरची मॅच कोणत्या स्थितीत? नियम काय? जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत अनेक सामने हे पावसामुळे आणि इतर कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. पंच आणि सामनाधिकाऱ्यांकडून सामना निकाली काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. मात्र निसर्गापुढे कुणाचं काहीच चालत नाहीत. जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचं स्पष्ट होतं तेव्हा नाईलाजाने सामना रद्द करण्यात येतो. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जातो. आयपीएलच्या 19 व्या मोसमात […]
ही लक्षणं दिसली की घर 100 टक्के कंगाल होणार; चाणक्य नीतीमधील इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका!
आचार्य चाणक्य यांच्यानुसार एखाद्या घरात आर्थिक परिस्थिती कठीण होणार असल्याचे काही संकेत मिळतात. घरात सतत या गोष्टी घडत असतील तर लवकरच ते कुटुंब कंगाल होणार असल्याचे समजावे, असे चाणक्य नीती सांगते. हे संकेत कोणते आहेत, ते जाणून घेऊ या… घरात छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडण होत असतील तर ते घर लवकरच कंगाल होऊ शकत. ज्या घरी सतत […]