21 जून रोजी, महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला हरवल्यानंतर, भारतीय संघ आफ्रिकेच्या आव्हानासमोर फिका पडला. यावर्षीच्या टी-20 विश्वचषकाचे स्वरूप असे आहे की, एक पराभवसुद्धा भारताच्या पुढील टप्प्यात पोहोचण्याच्या संधी धोक्यात आणू शकतो, कारण दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा अधिक मजबूत दिसत आहेत. भारतीय संघ टी-20 विश्वचषक […]
BMC : भाजप नगरसेवकाने आक्षेप घेताच अधिकाऱ्याचे थेट निलंबन, नेमकं प्रकरण काय?
मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या विधी समितीत भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रोटोकॉल अधिकारी संदीप लाळगे यांच्या कथित “So What?” उत्तरावर आक्षेप घेतला होता. यानंतर या अधिकाऱ्याच्या निलंबनाचा ठराव सादर करण्यात आला होता. हा ठकाव एकमताने मंजूर झाल्याने अधिकारी थेट निलंबित करण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते सविस्तर […]
21 वर्षे केली सरकारी नोकरी अन् इंडस्ट्रीत ठेवलं पाऊल, बनला सर्वात खतरनाक खलनायक, जो अभिनेत्यापेक्षा घेयचा जास्त मानधन
बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली आणि दमदार खलनायकांपैकी एक असलेले अमरीश पुरी हे सर्वात खतरनाक खलनायकांपैकी एक आहेत. त्यांच्या भारदस्त आवाजाने, तीक्ष्ण नजरेने आणि दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली. 'मोगॅम्बो खुश हुआ' हा त्यांचा संवाद आजही चाहत्यांच्या स्मरणात ताजा आहे. अनेकांना माहिती नाही की, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अमरीश पुरी यांनी तब्बल 21 वर्षे कर्मचारी […]
NEET UG Re- Exam : पोटात दुखतंय म्हणून वॉशरुममध्ये गेला अन्…, मुलंच नाही मुलीही कॉपी करण्यात पुढे, विद्यार्थीनीच्या कपड्यांमध्ये काय आढळलं?
NEET UG Re- Exam : 21 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या NEET UG Re- Exam ला लीक प्रूफ करण्यासाठी सरकारने तब्बल 51ल हजार जॅमर्स आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पण अनेक ठिकाणी कॉपी प्रकार समोर आले आहे. ज्यामुळे खळबळ माजली आहे. हैदराबादमधून कॉपीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिने सुरक्षा यंत्रणांनाही […]
लग्न करताना स्त्री आणि पुरुषाच्या वयात किती अंतर असणं गरजेचं? आचार्य चाणक्य म्हणतात
लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणतात, लग्न योग्य वयातच झालेलं चांगलं असतं. पण दोघांमध्ये वयाचं अंतर किती पाहिजे, याबद्दल आचार्य चाणक्य यांनी मोलाचा सल्ला चाणक्य नीतिमध्ये दिला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लग्नासाठी जात, धर्म, वयातील अंतर महत्त्वाचं नसतं. अनेक लोक म्हणतात की, स्त्री आणि पुरुषामधील प्रेम, सामंजस्य आणि विश्वास पुरेसा […]
सावध व्हा… शुक्र-केतू युती; जुलै महिन्यात ‘या’ 4 राशींना बाळगा सावधगिरी…
ज्योतिषशास्त्रानुसार , ग्रहांच्या राशीबदलाचा आणि युतीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर होतो. ज्यामुळे काही दिवस चांगले, तर काही दिवस खडतर असू शकतात. आता काही महिन्यात जुलै महिना सुरु होणार आहे. जुलै महिन्यात, सुख आणि समृद्धीचा ग्रह शुक्र आणि छाया ग्रह केतू एकाच राशीत एकत्र येत आहेत. शुक्र आणि केतूची ही युती काही राशींसाठी आव्हानात्मक ठरेल. […]