Daytime Sleepiness: रात्री चांगली झोप झाली असली तरी अनेकदा काहींचा दिवसभरातही थकवा जात नाही. झोप झाल्यासारखं त्यांना वाटत नाही. त्यांचे सकाळी डोळे उघडत नाही. त्यांना पुन्हा झोपावं वाटतं. त्यांना आळस चढतो. त्यांना शारिरीक थकवाही जाणवतो. दिवसाही त्यांना अचानक डुलका लागतो. तर या लक्षणांना गांभीर्यानं घ्या. याकडे दुर्लक्ष करू नका. ही आरोग्याचे काही गंभीर कारणं दर्शवतात. […]
55 ते 75 इंचाचा QLED स्मार्ट टीव्ही इतक्या किंमतीत झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
थॉमसन कंपनीने भारतात त्यांची नवीन QLED MEMC 120Hz स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच केली आहे, ज्यामध्ये 55-, 65- आणि 75-इंच मॉडेल्सचा समावेश आहे. हे नवीन टीव्ही Google TV 5.0, 4K QLED डिस्प्ले, HDR10+, डॉल्बी व्हिजन आणि 70W ऑडिओसह येतात. थॉमसनचा दावा आहे की हे टीव्ही सिनेमा-स्तरीय व्हिज्युअल आणि गेमिंग-रेडी परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. नवीन थॉमसन […]
Election Update: मोठी बातमी! राज्यात या ठिकाणी निवडणूक थांबवण्याचे आयोगाचे आदेश, कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ, मोठे कारण आले समोर
Maharashtra Local Body Election Update: आताच हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काही प्रभागातील निवडणूक (Ward Election) थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण मर्यादा ओलांडल्याविषयी फैसला येण्याची शक्यता आहे. या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यासंदर्भात आज निकाल येण्याची शक्यता आहे. […]
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अजित पवार हेमा मालिनी यांच्या भेटीला; सांत्वन केलं अन्… फोटो व्हायरल
सोमवारी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि लाखो बॉलिवूड चाहते शोक व्यक्त करत आहेत. सामान्यांपासून ते सेलिब्रेटी अन् राजकीय मंडळींपर्यंत सर्वांनीच दु:ख व्यक्त केलं आहे. धर्मेंद्र यांच्या आठवणीत सगेळचजण शोक व्यक्त करताना दिसत आहेत. अनेकांना अजूनही हे सत्य पचवणे कठीण जात आहे की आज धर्मेंद्र नाहीयेत. यावरून धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबावर काय परिस्थिती […]
अपत्य प्राप्तीसाठी महिला या मंदिरात झोपतात, या तिथीला वाहतो हजारो भक्तांचा पूर
आंध्रप्रदेशाच्या पूर्वेला गोदावरी जिल्ह्यातील गोलाप्रोलू मंडल येथे मल्लावरम नावाचे गाव आहे. मल्लावरममध्ये सुब्रह्मण्येश्वर स्वामीचे मंदिर आहे. हे मंदिर निपुत्रिक महिलांसाठी वरदान आहे. येथे सर्पदोष निवारण आणि अपत्यप्राप्तीसाठी विशेष पूजा केली जाते. ज्या महिलांना मातृत्व हवे आहे त्यांना या मंदिरात थांबल्याने अपत्यप्राप्त होते असे श्रद्धा आहे. या मंदिरात येणाऱ्या महिलांचे मानणे आहे की येथे झोपल्याने आपली […]
डाळीमध्ये हिंग का घालतात? फक्त चवीसाठी नाही तर यामागे आहे हे महत्त्वाचे कारण, 90% लोकांना माहित नसेल
प्रत्येक घरात भाजी-चपाती असो वा नसो पण डाळभात तर असतोच असतो. महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरात डाळभाताशिवाय जेवण हे अपूर्णच असतं. इतका तो आवडीने खाल्ला जातो. पण प्रत्येकाच्या घरात डाळ बनवण्याची पद्धत वेगळी असते. डाळ अनेक पद्धतीने बनवली जाते. काहींच्या घरात की काहीशी गोडपद्धतीने बनवली जाते तर काहींच्या घरात ती मिरची-कडीपत्ताची फोडणी देऊन तडकावाली डाळ खाल्ली जाते. […]