१ – आधी सायंकाळी ५ वाजता बजेट सादर व्हायचे: ब्रिटीशकाळात सायंकाळी ५ वाजता बजेट सादर केले जायचे. कारण भारतात सायंकाळी ५ वाजले असताना लंडनमध्ये सकाळचे ११.३० वाजलेले असतात. ही परंपरा स्वातंत्र्यानंतरही १९९९ पर्यंत चालली होती. त्यानंतर भाजपा सरकारने साल २००१ मध्ये यशवंत सिन्हा यांनी याची वेळ सकाळी ११ वाजता केली. २ – बजेट बंकर परंपरा […]
बांगलादेशची पुन्हा लाज गेली! या संघाचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सोबत खेळण्यास नकार, झालं असं की…
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची जगभरात नाचक्की झाली आहे. आधी पाकिस्तानच्या नादाला लागून भारतात खेळणार नाही वगैरे वल्गना केल्या. आता या सर्व वल्गना अंगाशी आल्याचं दिसत आहे. आयसीसी बैठकीतही बांग्लादेश बोर्डाचं नाक कापलं गेलं आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत बांगलादेशच्या बाजूने फक्त पाकिस्तानने मत टाकलं होतं. तर 14 जणांनी बीसीसीआयच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड तोंडावर […]
नाशिकमध्ये अंधश्रद्धेचा कहर; काळ्या घोड्यांच्या छळाचा धक्कादायक प्रकार उघड
नाशिक शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली काळ्या घोड्यांचा अमानुष छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन काळे घोडे घेऊन काही संशयित शहरात फिरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या होत्या. संशयितांकडून जागेवरच नाल तयार करून घोड्यांच्या पायात ठोकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. अंधश्रद्धेमुळे या नालांना मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे. काळ्या घोड्यांच्या नालामुळे भरभराट होते, […]
ऐश्वर्या रायने विवाहित महिलांना दिला असा सल्ला; वाचून ट्रोलर्सचं तोंड होईल बंद!
गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. या चर्चांवर अभिषेकने जवळपास वर्षभरानंतर मौन सोडत “माझ्या बायकोला माझं सत्य माहीत आहे आणि मला तिचं सत्य माहीत आहे. आमचं कुटुंब आनंदी आहे,” असं सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक विविध कार्यक्रमांमध्ये एकत्रसुद्धा दिसले होते. आता या दोघांचा एक […]
दोन मुस्लिम देशांमधल्या दुश्मनीचा भारताने उचलला अचूक फायदा, हवेत उडणाऱ्या पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम
पाकिस्तानी मीडियामध्ये दोन मोठ्या बातम्या सुरु आहेत. एक म्हणजे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बोलतायत की, सौदी अरेबियासोबतच्या संरक्षण कराराचा विस्तार केला जाईल. दोन्ही देश मिळून या बद्दल निर्णय घेतील. दुसरी बातमी ही आहे की, भारत-यूएईने सोमवारी तीन अब्ज डॉलरची LNG डील साइन केली. संरक्षण आणि व्यापारी संबंध अधिक व्यापक करण्यावर एकमत झालं. भारत-पाकिस्तानमध्ये शत्रुत्व […]
टिळा लावताना डोक्यावर रुमाल का ठेवला जातो, कारण वाचून व्हाल चकित!
हिंदू धर्मात पूजा-पाठ करताना टिळा लावण्याची मोठी परंपरा आहे. माध्यावर टिळा लावल्याने मानसिक फायदा होतो. तसेच आध्यात्मिक उर्जाही वाढते असे सांगितले जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यक्रमाला माथ्यावर टिळा लावला जातो. काही लोक माथ्यावर टिळा लावताना रुमाल ठेवतात. तसेच रुमाल ठेवून लोक डोक्यावर हातही ठेवतात. परंतु अनेकांना डोक्यावर हात का ठेवावा लागतो, याबाबत कल्पना […]