आजकाल , चुकीचा आहार , ताणतणाव आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे मधुमेह होणे अगदीच सामान्य झाले आहे. अगदी लहान वायतही मधुमेह होत आहे. मधुमेहाचा परिणाम केवळ रक्तातील साखरेची पातळी वाढणे, मूत्रपिंड, डोळे आणि हृदयावर होत नाही तर तो हळूहळू हाडे आणि सांधे देखील कमकुवत करतो. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की रक्तात जास्त साखर वाढली तर […]
भारतात पहिल्यांदाच इस्राईलचे मोठे ऑपरेशन, संपूर्ण जग झाले हैराण…
इस्रायलने गाझापट्टीतील कारवाई थांबवलेली नाही. आतापर्यंत गाझापट्टीतील ६० हजार लोकांचे या युद्धात मृत्यू झाले आहेत. त्यात आता इस्राईलने भारताच्या मदतीने एक असे ऑपरेशन सुरु केले आहे. त्यामुळे जगाला धक्का बसला आहे. या ऑपरेशन संदर्भात इस्राईलच्या संसदेने एक प्रस्ताव देखील संमत केला आहे. इस्राईल गपचुपपणे भारतात राहणाऱ्या सुमारे ६००० लोकांना त्यांच्या देशात घेऊन चालला आहे. हैराण […]
Green Card Review : एका अफगाणी नागरिकाच्या चुकीची शिक्षा अमेरिकेत राहणाऱ्या 18 देशांच्या नागरिकांना भोगावी लागणार, यात भारत आहे का?
व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर अमेरिकी प्रशासन Action मोडमध्ये आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर अमेरिकी एजन्सी US मध्ये वास्तव्य करणाऱ्या अफगाणिस्तानसह 19 देशांच्या नागरिकांची चौकशी करणार आहे. या नागरिकांच्या वास्तव्यात काही चुकीच आढळल्यास त्यांना तात्काळ त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल. ‘जो आपल्या फायद्याचा नाही, तसा एकही नागरिक अमेरिकेत राहणार नाही’ असं ट्रम्प यांनी स्पष्ट […]
IMD Weather Update : देशावर मोठं संकट, 46 बळी घेणारं चक्रीवादळ भारताच्या दिशेनं, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
चक्रीवादळ सेन्यारनंतर आता पुन्हा एक नवं संकट देशावर घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये डिटवाह नावाचं महाभयंकर चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. यमन या देशानं या चक्रीवादळाला डिटवाह हे नाव दिलं आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत हाहाकार उडाला असून, हे चक्रीवादळ आता हळुहळु भारताकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला […]
हिवाळ्यात गूळ अन् चणे खाल्ल्यास काय होते? याचे 5 फायदे जाणून थक्क व्हाल
हिवाळा ऋतू सुरु झाला की शरीराला अधिक ऊर्जा आणि ऊबदारतेची गरज असते. या ऋतूत सगळ्यात जास्त गरज असते ती योग्य आहाराची. हिवाळ्यात शरीराला ताकद देणारं एक खाद्य मानलं जातं ते म्हणजे गूळ अन् चणे. घरातील मोठ्यांकडून अनेकदा हे ऐकलं असेल की गूळ अन् चणे खाणे किती शक्तीवर्धक असते. ते चवीला तर चांगले असतेच पण त्यामुळे […]
सोनं चोरी झाले तर पैसे परत मिळणार, पण खरेदी करताना ही गोष्ट लक्षात ठेवा
Gol Jewellery Insurance Policy: भारतात सोने हे समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतिक मानल्या जाते. सणासुदीला आणि इतर चांगल्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करण्यात येते. पण सोने घालून मिरवणे तितके सोपे राहिलेले नाही. सोने चोरट्यांची टोळी सक्रिय आहे. अनेक शहरात महिलांच्या गळ्यातील सोनंसाखळी,मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होते. या सोने चोरीची तुम्हाला भरपाई मिळू […]