बदलत्या हवामानाचा फटका झेंडू फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लग्नसराईच्या हंगामाचा विचार करून हिंगोलीतील शेतकऱ्यांनी तीन महिने आधी झेंडूची लागवड केली होती. प्रति एकर सुमारे 41 हजार रुपये खर्च करून शेती उभी केली होती. मात्र अचानक बदललेल्या वातावरणामुळे पिकांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. झेंडूची फुले काळी पडत असून त्यांची गुणवत्ता […]
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी Team India मध्ये? केव्हा लॉटरी लागणार, कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? काय मोठी अपडेट?
Vaibhav Suryavanshi in Team India: गेल्या दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेटमध्ये सूर्यवंशीचे वैभव दिसत आहे. स्थानिक पातळीवरील क्रिकेटपासून ते 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वकपातील त्याच्या धडाकेबाज कामगिरीने तो लंबी रेस का घोडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय क्रिकेट संघात घ्यावे अशी सर्वांची आग्रही मागणी आहे. आयपीएलच्या तीनही सामन्यात त्याने डोळ्याचे पारणे फेडणारी कामगिरी केली आहे. […]
Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतल्यानंतर महायुतीसाठी लढत सोपी झाली असली, तरी ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. कारण एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 30 जणांनी माघार घेतली असली तरी अजूनही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. […]
आर्या आंबेकरचं मालिकाविश्वात पदार्पण; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारली भूमिका
झी मराठी वाहिनीवरील 'कमळी' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कथानकातील सतत येणारी मनोरंजक वळणं, पात्रांमधील भावनिक गुंतागुंत आणि नात्यांमधील चढ-उतार यामुळे ही मालिका अधिकच उत्कंठावर्धक बनत आहे. कमळी आणि ऋषी यांच्या नात्यातील नवीन घडामोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे, जी त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल […]
मोठं संकट! पॅसिफिक महासागरात मैला चक्रीवादळाचा कहर… भारतालाही फटका बसणार? IMD ने दिली महत्त्वाची अपडेट
जगावर मैला चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे, यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे 195 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू लागले आहेत. हे वादळ एखाद्या देशाच्या किनाऱ्याला धडकल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता या चक्रीवादळाचा भारतावर परिणाम होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर बोलताना भारतीय हवामान विभागाने […]
सकाळी रिकाम्या पोटी होणाऱ्या ‘या’ चुकांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते
सकाळची चांगली सुरुवात दिवस चांगला जाण्यास कारणीभूत ठरू शकते. मात्र, वाईट सुरुवात संपूर्ण दिवस खराब करू शकते. खरे तर, आपण अनेकदा नकळतपणे अशा छोट्या चुका करतो, ज्यांचा आपल्या आरोग्यावर, विशेषतः रक्तातील साखरेच्या पातळीवर हळूहळू परिणाम होतो. आजच्या वेगवान जीवनात, लोक जागे झाल्यावर लगेच चहा किंवा कॉफी पिणे, बराच वेळ उपाशी राहणे किंवा अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींकडे […]