• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDW vs BANW : टीम इंडियासमोर तिसऱ्या विजयासाठी 137 धावांचं आव्हान, बांगलादेश विरुद्ध मोठी संधी, नक्की काय?

June 25, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध चिवट बॉलिंग केलीय. भारतीय गोलंदाजांच्या चिवट बॉलिंगसमोर बांगलादेशला 140 हा आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 136 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडियाला 137 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाने या मोहिमेत आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला तिसरा विजय मिळवायचा असेल तर बांगलादेश विरुद्ध 6.85 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया हे आव्हान किती ओव्हरमध्ये पूर्ण करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • UPSC Success Story: आईच्या खांद्यावर बसून शाळा ते युपीएससी मुलाखतीचा खडतर प्रवास, मुलगा अखेर झाला ऑफीसर..
  • ‘या’ खाजगी बँकेने वाढवले FD चे व्याजदर, मिळणार सर्वाधिक 7.95 टक्के परतावा
  • एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची करा तपासणी; पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी डोकेदुखी टळेल
  • दिग्गज अभिनेत्रीसोबत कास्टिंग काऊचची भयंकर घटना, कित्येक दिवस फार्महाऊसवर…कशी झाली फसवणूक?
  • भारतात गुंतवणुकीसाठी जगभरातील उद्योजक उत्सुक, कंपन्यांची लागली मोठी रांग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in