
राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत वितरीत करण्यात आले. आता पुढील लाभाची प्रतिक्षा आहे. कर्जमफीच्या निकषात बसणारे पण मयत शेतकरी कुटुंबाला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मयत शेतकऱ्याच्या वारसदाराचे नाव महसुली दप्तरी नोंद करावी. नंतर त्याची पूर्तता सेवा संस्था आणि राष्ट्रीयकृत बँकेत करावी असे निर्देश देण्यात आले होते. आता आधार प्रमाणीकरणाविषयीची महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
बातमी अपडेट होत आहे..
Leave a Reply