Street Shopping in Pune : अनेकांना मॉल आणि मोठ्या दुकानांमध्ये शॉपिंग करायला आवडत नाही. कारण त्यात काही आनंद मिळत नाही. खरी शॉपिंगची मजा तर, स्ट्रिट शॉपिंगमध्ये आहे. मुंबईत तर, अनेक शॉपिंगसाठी स्वस्त ठिकाण आहे. पण पुणे देखील यामध्ये मागे नाही, पुण्यात देखील असे अनेक मार्केट आहे जेथे तुम्ही स्वस्त पण ट्रेंडी कपडे खरेदी करु शकता… […]
lifestyle
काळे कपडे धुतल्यानंतर त्यांचा रंग फिकट होऊ लागतो? ‘या’ जबरदस्त ट्रिक्सनंतर दिसतील चमकदार
पांढऱ्या रंगाचे कपडे धुताना त्यांचा रंग फिकट होऊ नये म्हणून आपण त्यांना चमकदार ठेवण्यासाठी अनेक ट्रिक्स वापरत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या काळ्या रंगाच्या कपड्यांना जसे की जीन्स, टी-शर्ट, स्वेटशर्ट तसेच शर्ट यांनाही विशेष काळजी घ्यावी लागते? कारण आपल्यापैकी अनेकांना काळ्या रंगाचे कपडे परिधान करायला खूप आवडतात. काळ्या रंगाच्या कपड्यामधून […]
हे पेय हिवाळ्यासाठी आहे एक सुपर टॉनिक, रामदेव बाबांनी सांगितला थंडीपासून बचावाचा रामबाण उपाय
थंडीमध्ये शरीराला गरम ठेवणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप गरजेचं असतं. थंडीच्या दिवसांमध्ये गार वारा आणि झपाट्यानं कमी होणाऱ्या तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप या सारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये डायटकडं विशेष लक्ष द्यावं लागतं, डायटमध्ये थोडीजरी चूक झाली तरी तुमचं आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. अशा स्थितीमध्ये आपण अनेकदा आयुर्वेद तज्ज्ञांचा देखील […]
Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या डायटिशियनने अखेर सर्वच सांगितलं, आईच्या आनंदासाठी… काय केला मोठा खुलासा?
साखर खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही असं हेल्थ एक्सपर्ट नेहमी सांगत असतात. ज्या लोकांना साखर खाण्याची सवय आहे, अशांना तर साखर सोडणं म्हणजे महाकठिण काम असतं. साखरेने आजार जडतो. वजन वाढतं. त्यामुळे असंख्य क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकार साखर खात नाहीत. तसं ते जाहीरपणे सांगतही असतात. स्मृती मानधनासुद्धा (Smriti Mandhana) गोड खात नाही. पण आईच्या आनंदासाठी ती […]
नात्यामध्ये ‘या’ गोष्टींमुळे दूरावा निर्माण होतो…. जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
वृंदावनचे स्वामी प्रेमानंद महाराज जी ज्यांना ऐकण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. त्यांनी आपल्या एका प्रवचनात पती-पत्नीच्या नात्यावर खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले होते की, पती-पत्नीमधील संबंध अत्यंत पवित्र आहेत जे कोणत्याही परिस्थितीत तुटता कामा नयेत. पण महाराजजींनी हे देखील सांगितले आहे की कोणत्या परिस्थितीत पती-पत्नीने एकमेकांसाठी त्याग केला पाहिजे. प्रेमानंद महाराज म्हणतात, “जर पती […]
चाणक्य नीति: ‘ही’ लोकं तुमचं आयुष्य करतात उध्वस्त, आजपासूनच अशा लोकांपासून राहा दूर
महान राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी “चाणक्य नीती” यामध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सखोल विचार मांडले आहेत. त्यांच्या ज्ञान, अनुभव आणि दूरदृष्टीच्या आधारे, आचार्य चाणक्य यांनी जीवन यशस्वी आणि सुरक्षित बनवण्यासाठी अनेक टिप्स दिल्या आहेत. त्यांची धोरणे विशेषतः अशा लोकांविरुद्ध इशारा देतात ज्यांचे जीवनाशी असलेले नाते हळूहळू नष्ट होऊ लागते. अशी लोकं केवळ तुमच्या प्रगतीत […]