बदामला सुपरफूड म्हटले जाते. थंडीत बदाम खाण्याचे खूपच फायदे आहेत. बदाम शरीराला उष्णता देते आणि थंडीपासून वाचवते. तसेच मेंदू तल्लख होण्यास देखील बदाम फायदेशीर ठरतात. बदाम इम्युनिटी मजबूत करते. हाडे आणि स्नायूंना ताकद देते. त्वचेचा रुक्षपणा कमी करते. त्वचेला चमकदार बनवत. थंडीत सकाळी रिकाम्या पोटी रोज ४ ते ५ भिजवलेले बदाम खाल्ल्याने खूपच फायदा होतो. […]
Latest News
Municipal Elections : एकाची महिलांवर टीका तर दुसऱ्याची कापून टाकण्याची भाषा… बेताल वक्तव्यानं महायुतीचे ‘हे’ 4 नेते वादात
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या नेत्यांनी केलेल्या बेताल विधानांवरून टीका होत आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रचारसभेत लक्ष्मी दर्शन या शब्दाचा वापर करून पैसे वाटपावर भाष्य केले. नंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना लक्ष्मी म्हणजे आई-बहीण असे म्हटले, परंतु हे स्पष्टीकरणही वादाचे कारण ठरले. […]
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… E-Kyc बद्दल मंत्री आदिती तटकरेंकडून मोठी घोषणा, आता…
मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अनेक पात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरीच्या काळात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे गमावली होती. याचा परिणाम ई-केवायसी करण्यावर झाला होता. याशिवाय, विधवा, एकल आणि विभक्त […]
50 मेगापिक्सेल कॅमेरा असलेले 5G फोन खरेदी करण्याची संधी, किंमत फक्त…
5जी मोबाईल फोन खरेदी करणे आता महागडे राहिलेले नाही. अनेक कंपन्या परवडणाऱ्या किमतीतही 5जी स्मार्टफोन विकत आहेत. जर तुम्हालाही सुपरफास्ट इंटरनेटचा आनंद घ्यायचा असेल पण 5जी फोन खरेदी करण्यासाठी खूप मोठे बजेट लागत असेल तर तसे नाही. आजच्या लेखात आपण 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या पाच सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत. […]
देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी घरामध्ये ठेवा या अनोख्या वस्तू…. आर्थिक चणचण होईल दूर
हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते. तिला संपत्ती आणि समृद्धी देणारी देवी म्हटले जाते. ज्याची कृपा प्राप्त होते त्याचे घर कधीही धन-धान्याने रिकामे नसते. त्याच वेळी, जेव्हा माता लक्ष्मी अस्वस्थ असतात, तेव्हा घरात पैशाशी संबंधित समस्या उद्भवतात. आर्थिक चणचण आहे, त्यामुळे लोकांना लक्ष्मी मातेला नेहमी आनंदी ठेवायचे असते, जेणेकरून त्यांचे घर नेहमी […]
Eknath Shinde : नगरपरिषदेच्या प्रचारात नेत्यांकडून ‘लाव रे तो फोन’, सभेतून उपमुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना थेट कॉल अन्….
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक नवीन प्रचार शैली समोर आली आहे. अनेक नेत्यांनी आपल्या प्रचारसभांमधून थेट संबंधित मंत्र्यांना फोन करून मतदारांच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध सभांमधून मंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना फोन केले. त्यांनी एमआयडीसी उभारणी, रुग्णालयांची दुरुस्ती आणि वायू […]