TV9 Satta Sammelan 2026: TV9 भारतवर्ष आयोजित सत्ता संमेलनात रामदेव बाबा यांनी सहभाग घेतला आणि विविध मुद्दावर मनमोकळी उत्तरं दिली. याचेवळी त्यांना गरब्यात मुस्लिमांना एंट्री का नाही? सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मनाई का? असे प्रश्न विचारण्यात आले. अशी चर्चा फूट पाडणारी असल्याचे म्हटले. त्याचवेळी त्यांनी मक्का आणि मदिना येथे प्रवेश करण्यास बंदी का आहे असा […]
india
महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर
अध्यात्म आणि भक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांनी नाशिक जिल्हा हादरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातची मुदत आज संपत आहे. त्यामुळे नाशिक पोलीस त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे […]
WITT Summit 2026 : मनमोहन सिंग सरकारच्या चुकीच्या निर्णयाची दुप्पट किंमत मोजावी लागली – PM मोदी
टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी म्हणाले की 2004 ते 2010 या कालावधीत काय घडले? त्या काळात काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतींचे संकट निर्माण झाले होते. पण त्या वेळी काँग्रेसने देशाच्या हितापेक्षा स्वतःच्या सत्तेची अधिक काळजी घेतली. त्या काळात […]
IPL 2026: इशान किशनची नेतृत्वाची संधी हुकणार? 19 व्या मोसमाआधी मोठी अपडेट समोर
टीम इंडियाचा स्टार आणि युवा विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याच्यासाठी गेली काही महिने अविस्मरणीय राहिले आहेत. इशानचं एकाएकी भारतीय संघात कमबॅक झालं. इशानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवलं. त्यानंतर इशानने मायदेशात टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत धमाका केला. इशानने चाबुक बॅटिंग करुन चाहत्यांची मनं जिंकली. इशानने टीम इंडियाला सलग […]
युद्धाच्या काळात भारताच्या रणनीतीने जग हैराण, टीव्ही 9 समिटमध्ये पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य
टीव्ही 9 नेटवर्क ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट (WITT) 2026’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य पूर्वेतील संघर्षावर टिप्पणी केली. पंतप्रधान म्हणाले की जगात 28 फेब्रुवारी पासून मोठा संघर्ष सुरु आहे. भारत प्रगती आणि विकासाच्या संकल्पासह पुढे जात आहे. भारताने आपले निर्णय आणि संकटांचा निपटारा करण्याची क्षमता दाखवली आहे. जगाची विभागणी दोन भागात झाली आहे. भारताने […]
IPL : सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकणारे फलंदाज, विराट कोहली कितव्या स्थानी?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने या स्पर्धेच्या इतिहासात ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकण्याची कामगिरी ही ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने केली आहे. Source link