भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 अशा फरकाने व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारताला दोन्ही सामन्यांमध्ये एकतर्फी फरकाने पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह भारतात 25 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. भारताला या पराभवामुळे मोठा झटका लागला. भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या रँकिगमध्ये घसरण झाली. टीम इंडिया या पराभवासह थेट पाचव्या स्थानी फेकली गेली. तर दक्षिण […]
india
आधारकार्ड जन्माचा पुरावा नाही?, महाराष्ट्र सरकारने काय घेतला निर्णय ?
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने जन्म प्रमाणपत्राबाबत ( Birth Certificate ) मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाने एक नोटीस जारी करुन आधारकार्डला आता जन्मदाखला म्हणून स्वीकारले जाणार नाही. त्याचा वापर केवळ ओळखपत्र म्हणूनच केला जाणार आहे. तर महाराष्ट्र सरकारने आधारकार्डाच्या आधारे तयार केलेले जन्माचे दाखले रद्द करण्याचा आदेश दिला आहे. उत्तर प्रदेशच्या नियोजन […]
Imran Khan Death : इमरान खान यांची जेलमध्ये हत्या झाली? समोर आलेल्या नव्या माहितीमुळे खळबळ, पाकिस्तानमध्ये मोठा तणाव
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची जेलमध्येच हत्या करण्यात आली असा दावा करण्यात येत होता, या दाव्यामुळे पाकिस्तामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर इमरान खान यांचा पक्ष असलेल्या पीटीआय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानात जोरदार आंदोलनाला सुरुवात केली, ज्या जेलमध्ये इमरान खान यांना ठेवण्यात आलं आहे, त्या जेलबाहेर मोठ्या संख्येनं पीटीआयचे कार्यकर्ते जमा झाले, अखेर दबाव वाढल्यानं […]
IND vs SA : केएलची वनडेत कसोटी, कॅप्टन म्हणून कामगिरी कशी? पाहा आकडेवारी
टीम इंडिया कसोटी मालिका गमावल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 2 हात करणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. शुबमनच्या दुखापतीमुळे केएलला अनेक वर्षांनंतर पुन्हा एखदा नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. […]
Chanakya Neeti : जगातील सर्वात शक्तिमान गोष्ट कोणती? तुम्ही विचारही करू शकणार नाही, चाणक्य काय सांगतात?
चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी माणसानं कसं वागावं? आणि कसं वागू नये याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये सल्ला देताना म्हणतात […]
भाषा सक्तीसाठी होणारी मारणार चुकीची; सुनील शेट्टीने मांडले स्पष्ट मत
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी भाषेवरून मराठी आणि परप्रांतीयांमध्ये मोठा वाद सुरु आहे. अनेकदा तर भाषेवरुन झालेला वाद हा मारहाणी पर्यंत पोहोचला आहे. हे प्रसंग आणि त्यातून उफाळलेले राजकारण, यावर बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी याने स्पष्ट मत मांडले आहे. त्याने भाषासक्तीसाठी होणारी मारणार चुकीची आहे असे म्हटले आहे. काय म्हणाला सुनील शेट्टी? […]