Nirmala Sitharaman on Lockdown In India: देशात लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. जो तो लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवेच्या बाजारात उत्तर शोधत आहे. त्यातच इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. पेट्रोल-डिझेल पंप झाल्याने लोकांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागण्याची भीती वाढली. याप्रकरणी […]
india
मृत्यूचा तांडव थांबेना, नागपूर स्फोटात जखमी झालेल्या एका माऊलीने सोडला प्राण; आकडा पाहून बसेल धक्का
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल (SBL) कंपनीमध्ये १ मार्चला भीषण स्फोट झाला होता. या स्फोटातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या उषा रेवतकर या महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता एकूण मृतांची संख्या २६ वर पोहोचली आहे. या भीषण स्फोटात उषा रेवतकर या ५० टक्के भाजल्या होत्या. त्यानंतर […]
50 हजार कोटींचं साम्राज्य, बाबा रामदेव यांना मानलं, सगळ्यांनाच शीर्षासन घालायला लावलं, FMCG मध्ये आता फक्त एकच कंपनी पतंजलीच्या पुढे
TV9 भारतवर्षचं सत्ता सम्मेलन आज 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आलं आहे. यात बाबा रामदेव सहभागी झाले आहेत. ‘सत्ता सम्मेलन’ मध्ये योग गुरु बाबा रामदेव एका वेगळ्याच अंदाजात दिसले. स्वदेशी व्यापार आणि योगावरच फक्त ते बोलले नाहीत, तर जागतिक राजकारणावरही त्यांनी बिनधास्त टिप्पण्या केल्या. कधी काळी ज्या सन्यास्याच्या भगव्या वस्त्रांची खिल्ली उडवली जायची, आज त्याच […]
Cricket : ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेला गार करणारा संघ इंडिया विरुद्ध 3 वनडे खेळणार, वेळापत्रक जाहीर
बीसीसीआयने गुरुवारी 26 मार्च रोजी टीम इंडियाचं मायदेशातील वेळापत्रक जाहीर केलं. त्यानंतर टीम इंडिया कोणत्या संघाविरुद्ध कोणती मालिका आणि किती सामने खेळणार? हे स्पष्ट झालं आहे. टीम इंडिया एकूण 4 संघांविरुद्ध 22 सामने खेळणार आहे. एकूण 17 ठिकाणी हे 22 सामने होणार आहेत. टीम इंडियाच्या मायदेशातील हंगामाची सुरुवात इंग्लंड दौऱ्यानंतर होणार आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड […]
जगातील असे देश ज्यांनी कधीच युद्ध लढलं नाही, आहेत प्रचंड श्रीमंत
सध्या अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे केवळ या तीन देशांचंचं नुकसान झालं असं नाही, तर या युद्धाचा संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. जगभरात इंधन टंचाई जाणवत आहे. भारत देखील या समस्येमधून सुटू शकला नाही. युद्ध कोणतंही असो त्या युद्धामध्ये नुकसान […]
Team India : टीम इंडियाच्या 6 मालिकांची घोषणा, बीसीआयकडून वेळापत्रक जाहीर, पहिला सामना केव्हा?
टीम इंडियाने 8 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत करुन आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचा हा तिसरा टी 20i वर्ल्ड कप ठरला. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर आता टीम इंडिया आपली पुढील आंतरराष्ट्रीय मालिका जून महिन्यात खेळणार आहे. या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अपवाद वगळता सर्व खेळाडू हे आयपीएल स्पर्धेतील […]