संवादाचा अभाव : हे सर्वात मोठे कारण मानले जाते. जेव्हा जोडीदारांमध्ये सातत्याने वाद होतात किंवा ते एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे बंद करतात, तेव्हा नात्यात दुरावा निर्माण होतो. भावना व्यक्त न केल्यामुळे गैरसमज वाढतात आणि शेवटी नाते तुटण्यापर्यंत पोहोचते. आर्थिक समस्या : पैशांची कमतरता किंवा जोडीदाराच्या खर्च करण्याच्या चुकीच्या सवयी हे वादाचे मोठे केंद्र असते. आर्थिक ताणतणावामुळे […]
india
GK : भारतातील सर्वात अनोखी जमात, चक्क नवरदेव मुलीच्या पालकांना देतो हुंडा
प्राचीन प्रथा : नागालँडमधील नागा जमातीमध्ये नवरदेवाला नवरीच्या पालकांना हुंडा द्यावा लागतो. या समाजातील ही परंपरा फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. स्त्रियांचे स्थान: नागा समाज हा प्रामुख्याने पुरुषप्रधान असला, तरी स्त्रियांना बरेच स्वातंत्र्य असते. त्या शेती, विणकाम आणि घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. उलटा हुंडा : काही नागा जमातींमध्ये लग्नाच्या वेळी मुलगा मुलीच्या […]
अजितदादांचा अपघात की घातपात? सरपंचाच्या व्हिडीओचा हवाला देत जयंत पाटील काय म्हणाले? खळबळ उडवणारं वक्तव्य
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर राजकारण ढवळून निघाले होते. या अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकात दरम्यान सुरु झाल्या होत्या.अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवल्या होत्या. मात्र, या दोन्ही पक्षांचे मिलन होण्याबद्दल शरद पवार यांच्या पक्षातील नेतेच वक्तव्य करताना […]
संत गुरु रविदास यांची जयंती : जालंधर येथील सचखंड बल्ला येथे PM मोदी यांची भेट, विविध कार्यक्रमाचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी जालंधर जिल्ह्यातील डेरा सचखंड बल्लां येथे जाणार आहेत. ते येथे संत गुरु रविदास यांच्या ६४९ व्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर जाणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी येथे संत निरंजन दास यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाविनिमय करणार आहेत. त्यांना अलिकडेच पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान मोदी गुरु रविदास […]
पार्थ पवारांना शपथविधी सोहळ्यापासून दूर का ठेवलं? सर्वात मोठी बातमी समोर
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यांना राज्यपालांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे, सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली होती, या बैठकीमध्ये एकमतानं सुनेत्रा […]
सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना या महत्त्वाच्या खात्यापासून डावललं, कोणती खाती मिळाली?
अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्र्वादीचे प्रमुख नेते, आमदार आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्याकडे 3 महत्त्वाची खाती देण्यात आल्याची माहिती समोर […]