देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 7 दशकं झाली, मात्र 78 वर्षांनीही देशातील काही गावांत वीजेचा मागमूस नव्हता. नैनीताल विधानसभा क्षेत्रातील गोरिया देव गावच्या टोक ग्वाल देव येथेही अशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र आता जवळपास 78 वर्षांनी वीज आल्याने हे गाव प्रकाशमान झाल्याने, गावकरी आनंदित झाले आहेत. वीजेसारख्या मूलभूत सुविधांपासून दीर्घकाळापासून वंचित असलेल्या गावकऱ्यांसाठी (वीज येणं) हे […]
india
Trupti Desai UNCUT | 150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर तृप्ती देसाईंचा थेट सवाल
महिलांच्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरण वाढत असून, राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी खरातच्या संपर्कात होते, अशी माहिती याआधी समोर आली होती. दरम्यान, या प्रकरणात नवे वळण देत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे […]
GK : भारतामधील 1 लाख रुपये ओमानमध्ये किती होतात? तुम्ही त्यातून काय काय खरेदी करू शकता?
युद्धामुळे सध्या मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धाची झळ मोठ्या प्रमाणात आखाती देशांना देखील बसली आहे. या हल्ल्यांमधून ओमान देखील सुटू शकलेला नाहीये, ओमानच्या सलालाह बंदराजवळ ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यामध्ये एक परदेशी नागरिक जखमी झाला आहे. तसेच बंदराचं देखील काही प्रमाणात नुकसान झालं आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात जर तुम्ही भारतामधून […]
दोन फेऱ्या जिद्दीने पूर्ण केल्या, तिसरीला शरीर थकलं अन् अचानक… पुण्यात पोलीस भरतीवेळी नेमकं काय घडलं?
पोलिसांची वर्दी परिधान करुन आपल्या कुटुंबाची गरिबी दूर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (२३) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस कवायत मैदानावर ही ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. […]
चिंता करू नका! 94000 मेट्रिक टन LPG घेऊन 2 जहाजे भारताकडे रवाना, मोठा दिलासा
इराण आणि अमेरिका यांच्यातीय युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने जहाजांची वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे भारताकडे येणार्या LPG च्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशातच आता भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने रविवारी बंदरे, आणि जलमार्ग मंत्रालयाचा हवाला देत सांगितले की सुमारे […]
MI vs KKR : रोहित-रायनची तोडु खेळी, मुंबईची विजयी सलामी, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा
हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाताने मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 5 बॉलआधी पूर्ण केलं. मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. मुंबईने अशाप्रकारे आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. तर […]