टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं. सलग दोन वर्षे आणि तिसऱ्यांदा जेतेपदाचा मान टीम इंडियाला मिळाला आहे. या स्पर्धेत संजू सॅमसनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने सलग तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. हे तिन्ही सामने करो या मरोच्या स्थितीत होते. त्यामुळे त्याच्या खेळीचं कौतुक होत आहे. सुरूवातीच्या सामन्यात संजू सॅमसन बेंचवर बसला होता. […]
cricket
Cricket : वर्ल्ड कप फायनलनंतर बोर्डाचा मोठा गेम, एका मालिकेसाठी 2 कर्णधार, टीम जाहीर, सीरिज कधीपासून?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा 1 महिन्याने थरार पार पडला. क्रिकेट चाहत्यांना महिन्याभरात एकसेएक सामने पाहायला मिळाले. यजमान टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 256 रन्सचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला 159 धावांवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे अंतिम सामन्यात 96 धावांनी […]
Gautam Gambhir: गौतम गंभीर हसत का नाही? त्याने स्वत:च सांगितलं त्या मागचं कारण
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल की नाही याबाबत शंका होती. काही माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण आता गौतम गंभीरने आपल्या क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे जेतेपद मिळवलं आहे. यानंतर त्याच्या प्रशिक्षकपदावर […]
IPL 2026 : एक झालं आता दुसरं.. 18 कोटी मोजून विकत घेतलेल्या या स्टार बॉलरने आयपीएलमधल्या मोठ्या टीमचं टेन्शन वाढवलं
टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता IPL 2026 चा सीजन सुरु होतोय. 28 मार्चपासून नवीन सीजन सुरु होणार आहे. पुढचे दोन महिने क्रिकेट रसिकांना मेजवानी असेल. काही टीम्सनी आयपीएलची तयारी सुरु केलीय. पण काही टीम्सच्या अडचणीच संपत नाहीयत. कोलकाता नाइट रायडर्स यात सर्वात वर आहे. (Photo: PTI) आधीच वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला नाईलाजाने रिलीज करावं लागल्याने […]
टी20 वर्ल्डकप 2026 जिंकवणारे हे खेळाडू संघाबाहेर होण्याची शक्यता, बुमराहचं खेळणंही कठीण
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आणि जेतेपदावर नाव कोरलं. संपूर्ण स्पर्धेत भारताने सुपर 8 फेरीत फक्त एकच सामना गमावला. या व्यतिरिक्त संपूर्ण स्पर्धेत भारताचा वरचष्मा दिसला. एकंदरीत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली. आता हा संघ पुढच्या पर्वात खेळणार का? असा प्रश्न पडला आहे. कारण दोन वर्षांनी पुन्हा एकदा टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार […]
Gautam Gambhir : भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा आनंद बिघडवणाऱ्या किर्ती आझाद यांना गौतम गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर
तृणमुल काँग्रेसचे खासदार किर्ती आझाद यांनी धार्मिक स्टेटमेंट करुन भारताच्या टी20 वर्ल्ड कप विजयाचा आनंद खराब केला. त्यावर आता हेड कोच गौतम गंभीर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने रविवारी फायनलमध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी नमवलं. त्यानंतर कोच गंभीर, कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह हे ट्रॉफी घेऊन जवळच्या हनुमान मंदिरात गेले. त्यावर किर्ती आझाद […]