टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक ठरणार आहे. तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांना मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. मात्र दोघांपैकी कोणता तरी 1 संघ जिंकणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे तिसरा सामना हा चुरशीचा होणार आहे. तिसरा […]
किती महाग आहे अक्षय खन्ना याने ‘धुरंधर’ मध्ये घातलेला गॉगल ? कोणती कंपनी बनवते ?
अभिनेता अक्षय खन्ना याचा धुरंधर चित्रपट तुफान हिट झाला आहे. या चित्रपटातील त्याचे एण्ट्री साँग Fa9la (फस्ला) सोशल मीडियावर गाजत आहे.या गाण्याच अक्षय खन्ना हा काळ्या सुटमध्ये दिसत आहे. जो आपल्या कारमधून शानदार अंदाजात उतरतो. एका छोट्या कार्यक्रमात प्रवेश करतो. सर्व जण त्याचे स्वागत करतात. सर्वांना सलाम करत तो मस्त अंदाजात नाचतो. हा चित्रपट पाहताना […]
भारताचं चीनला मोठं गिफ्ट, चायनाकडून जोरदार कौतुक
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अमेरिका आणि भारतामधील संबंध ताणले गेले आहेत, तर दुसरीकडे भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढताना दिसत आहे. त्यातच आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे भारतानं आता चीनी व्यावसायिकांसाठी व्यावसाय व्हिसाची प्रक्रिया जलद केली आहे. भारताच्या या निर्णयाचं चीनकडून कौतुक करण्यात आलं आहे. भारताच्या या निर्णयामुळे चीनी व्यावसायिकांना मोठा दिलासा […]
सकाळी उठल्यावर डोकं दुखतं? असू शकतात या गंभीर आजारांची लक्षणे
अनेकांना सकाळी झोपेतून उठताच डोके जड होणे किंवा तीव्र वेदना जाणवतात. बहुतेक वेळा या वेदनेकडे दुर्लक्ष केले जाते, पण सतत असे होत राहिल्यास शरीरात काही तरी बिघाड असल्याचे संकेत असू शकतात. झोपेची कमतरता, तणाव, मायग्रेन, डिहायड्रेशन आणि स्लीप अप्निया ही सकाळच्या डोकेदुखीची प्रमुख कारणे आहेत. तज्ज्ञ सांगतात की झोपेतून उठताना मेंदूची संवेदनशीलता वाढते, त्यामुळे वेदना […]
तुमच्या बाल्कनीतील गार्डनमध्ये ‘या’ सोप्या पद्धतीने लावा आवळ्याचं झाडं
तुम्ही जर तुमच्या स्वयंपाकघरातील बाल्कनीत असलेल्या छोट्या गार्डनमध्ये असे रोप लावण्याचा विचार करत असाल जे आरोग्यासाठी फायदेशीर असेल आणि त्या रोपाची काळजी घेणंही सोपे असेल तर आवळा हा सर्वोत्तम पर्याय आहे. आवळा भारतात केवळ एक फळ म्हणूनच नाही तर औषधी वनस्पती म्हणून देखील ओळखला जातो. त्यात व्हिटॅमिन सी, लोह, फायबर आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारे इतर […]
Chanakya Neeti : कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचायचं आहे? मग चाणक्य यांच्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. ते अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात काही लोक हे आयुष्यभर खूप कष्ट करतात, मात्र त्यांना लवकर यश मिळत नाही, त्यांना ज्या ठिकाणी पोहोचायचं असतं, त्या ठिकाणी ते कधीच पोहोचू शकत नाहीत, मात्र या उलट काही लोक […]