भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. भारताने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. पहिल्या सामन्यात 238 धावांचं आव्हान दिलं आणि न्यूझीलंडला 190 धावांवर रोखलं. हा सामना भारताने 48 धावांनी जिंकला. (Photo- PTI) भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील ट्रॉफीची चर्चा जोरात सुरू आहे. त्याला कारणही तसंच आहे. ट्रॉफी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे […]
Budget 2026: 12 लाखांवर शून्य कर, 6 स्लॅब आणि 20 टक्क्यांपर्यंत दरामुळे मध्यमवर्गीयांना त्रास होईल का?
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जीएसटीच्या दरात कपात करून तुम्हाला गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला होता. यासोबतच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये GST च्या दरात कपात करून आणखी एक भेट देण्यात आली. चला तर मग याविषयीची […]
‘मला जबरदस्ती करू नका’, मराठी भाषेबाबत सुनील शेट्टीचं विधान, नेमकं काय म्हणाला अभिनेता?
Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने काही दिवसांपूर्वीच भाषेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आपली स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. कोणालाही जबरदस्तीने एखादी भाषा बोलायला लावू नये असे मत त्याने व्यक्त केले होते. मराठी भाषेबाबत बोलताना त्याने सांगितले की, मराठी बोलणे हे त्यांच्या इच्छेने असावे, दबावाखाली नसावे. ANI च्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सुनील शेट्टी म्हणाला […]
Nitin Nabin : पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे बोलले, आजपासून हेच माझे नवे बॉस
“भाजप एक असा पक्ष आहे, जिथे लोकांना वाटत असेल नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. 50 वर्षाच्या छोट्या वयात मुख्यमंत्री बनले. 25 वर्ष हेड ऑफ गर्व्हमेन्ट आहेत. हे सगळं आपल्याजागी आहे. यापेक्षा मोठी गोष्ट माझ्या जीवनात ती म्हणजे मी भाजपचा कार्यकर्ता आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी कार्यकर्ता आहे, नितीन नबीन माझे […]
Chanakya Niti : स्त्रिया पुरुषांपेक्षा सरस, असे 4 गुण ज्यात…चाणक्य यांनी नेमकं काय सांगून ठेवलंय?
आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रातील महान तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. अर्थशास्त्रासोबत त्यांना राजाकारणातही मोठे ज्ञान होते. त्यांनी रोजच्या जीवनात जगताना काय काळजी घेतली पाहिजे? याबाबतही काही सल्ले दिलेल आहेत. त्यांनी स्त्रियांमध्ये काही खास गुण असतात असे सांगितले आहे. चाणक्य यांच्या मतानुसार स्त्रिया अनेक बाबतीत पुरुषांपेक्षा सरस असतात. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा सहा पट धाडस असते. तसेच त्या पुरुषांपेक्षा […]
भारतीय अर्थसंकल्पाच्या १० अशा रंजक गोष्टी ज्या शंभरातल्या ९९ लोकांना माहिती नाहीत..
१ – आधी सायंकाळी ५ वाजता बजेट सादर व्हायचे: ब्रिटीशकाळात सायंकाळी ५ वाजता बजेट सादर केले जायचे. कारण भारतात सायंकाळी ५ वाजले असताना लंडनमध्ये सकाळचे ११.३० वाजलेले असतात. ही परंपरा स्वातंत्र्यानंतरही १९९९ पर्यंत चालली होती. त्यानंतर भाजपा सरकारने साल २००१ मध्ये यशवंत सिन्हा यांनी याची वेळ सकाळी ११ वाजता केली. २ – बजेट बंकर परंपरा […]