तुम्ही EV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. Tata EV ने भारतीय बाजारात आपली सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार Nexon EV ची 45kWh ट्रिम Pure Grey आणि Ocean Blue सारख्या दोन नवीन रंग पर्यायांमध्ये सादर केली आहे, जी पाहण्यास खूपच सुंदर आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. Tata […]
फोनमधील या गोष्टी तुम्हाला टाकणार संकटात, खावी लागेल जेलची हवा; वाचा काय काळजी घ्यावी?
तुमच्या फोनमध्ये असलेला डेटा तुमच्यासाठी खूप अडचणीचा ठरू शकतो. तुमच्या फोनमध्ये असलेला डेटा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यामुळेच फोन वापरताना कोणत्या गोष्टींपासून दूर राहायला हवे, काय काळजी घ्यायला पाहिजे याची माहिती असणे फार गरजेचे आहे. तुमच्या फोनमध्ये बेकायदेशीर डिजिटल कन्टेंट सापडला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आक्षेपार्ह फोटो, लहान मुलांशी निगडीत अश्लील […]
घराच्या दरवाजावर लावा फक्त ही एक गोष्ट, आयुष्यात चांगले दिवस आलेच म्हणून समजा!
भारतात वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच अनेकजण आपले घर बांधतात. तसेच घरातील वस्तूदेखील काही लोक वास्तूशास्त्राच्या नियमानुसारच करतात. घर उभारणीसाठी वास्तूशास्त्रात अनेक नियम सांगितलेले आहेत. वास्तूशास्त्रानुसार घरात सकारात्मक उर्जा असेल तर घरातील वातावरणही चांगले राहते. आनंद कायम नांदतो. परंतु घरात नकारात्मक उर्जा आली की कुटुंबातील सदस्यांचा वाईट काळ सुरू होतो. म्हणूनच नकारात्मक […]
एमआएमकडे एकनाथ शिंदेंचं गुपित काय? इम्तियाज जलील म्हटले तोंड उघडलं तर…
सध्या मुब्रा येथील एमआएमच्या नगरसेविका सहर शेख या चांगल्याच चर्चेमध्ये आल्या आहेत. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश करून एमआयएमचं तिकीट मिळवलं, त्यांचा महापालिका निवडणुकीमध्ये विजय देखील झाला. दरम्यान विजय झाल्यानंतर कैसा हराया? असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच डिवचलं होतं, त्यांचा […]
Chanakya Niti : जीवन होतं मृत्यूपेक्षाही भयंकर, आयुष्यात हे लोक असले की…चाणक्यांनी दिलेला सल्ला काय?
आचार्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, ज्या आजदेखील व्यवहारिक जीवनात फार उपयोगी पडतात. आज चाणक्य नीतिनुसार अशाक लोकांविषयी जाणून घेऊ या, ज्यांची संगत असेल तर आयुष्यात खूप मोठी संकटं येतात. आचार्य चाणक्य यांनी कोणत्या लोकांपासून दूर राहायचे, याबाबत सांगितलेले आहे. जे लोक योग्य वेळी तुमची साथ देत नाहीत, कठीण काळात तुम्हाला सोडून […]
मौनी अमावस्या कधी आहे? माघ अमावास्येला पितृ दोष हटवण्याचे उपाय, जाणून घ्या
मौनी अमावस्ये 2026 या दिवशी स्नान, तर्पण, दानधर्म आणि पितृपूजा यांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ, कुश आणि पाण्याने तर्पण केल्याने पंचबली कर्म, दीपदान आणि पिंपळ पूजा केल्याने पितृ दोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मौनी अमावस्येला माघी अमावस्या असेही म्हटले जाते. हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी […]