Pakistan Cricket Board on T20 World Cup: आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 मध्ये खेळण्यावरून राजकारण तापले आहे. भारताचा द्वेष हेच त्यामागील प्रमुख कारण आहे. पण भारताचा द्वेष करतानाच या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्ड दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे. बांगलादेश अडेलतट्टू भूमिकेने अगोदर बाहेर फेकल्या गेला आहे. तर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नखरे सुरू झाले आहेत. PCB […]
एवढी मेहनत फुकट..; ‘क्रांतिज्योती विद्यालय’च्या प्रॉडक्शनने तंबी देताच शाळांवर नेटकरीही चिडले
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. एकीकडे थिएटरमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल असताना दुसरीकडे काही शाळांमध्ये या अवैध प्रतींचा वापर करून विद्यार्थ्यांना शोज दाखवले जात आहेत. हा एक प्रकारे पायरसीचाच प्रकार असल्याने यासंदर्भात आता ‘क्रांतिज्योती विद्यालय’च्या टीमने […]
हेमा मालिनी यांचा 37 वर्षांपूर्वीचा चित्रपट आता का होतोय रिलीज? कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का
Bollywood Movies : काही दिवसांपूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुरंधर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने काही दिवसांमध्येच अनेक चित्रपटांचे कमाईमध्ये रेकॉर्ड मोडले आहेत. अशातच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दुर्मीळ आणि बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुपरस्टार रजनीकांत, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी आणि अनिता राज यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सजलेला हा चित्रपट ‘हम में शहंशाह कौन’ […]
महिला क्रिकेटर्सकडून मार, मित्राकडून नको ते आरोप… स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर पलाशचे वाईट दिवस, आता पोहोचला कोर्टात
सिंगर-कंपोजर पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधाना हे गेल्या वर्षीची लग्न बंधनात अडकणार होते. त्यांच्या लग्नसोहळा हा सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. हळद, मेहंदी आणि संगीत समारंभांनंतर शेवटी दोघांचे लग्न मोडले. ही बातमी वणव्यासारखी पसरली. स्मृती आणि पलाश यांचे लग्न मोडल्यानंतर सिंगर आणि कंपोजरच्या बेवफाईची चर्चा जोरात सुरू झाली. दावा केला जात होता की, […]
tv9 Marathi Special Report | बिहार भवन होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही; बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
महाराष्ट्रातल्या मुंबईत बिहार भवन बांधण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली, तेव्हापासूनच बिहार भवनावरून वाद पेटला आहे. मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे बिहार भवन मुंबईत होऊ देणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत. यावर नितीश कुमार यांच्या पार्टीतले मंत्री अशोक चौधरी यांनी चिथावणी देण्याचं काम केलं आहे. मुंबईमध्ये बिहार भवन होण्यापासून रोखण्याची कोणाचीच ताकद […]
Border 2: गोष्ट छोटीच पण तरी ‘बॉर्डर 2’च्या श्रेयनामावलीनं आणलं चाहत्यांच्या डोळ्यात पाणी
सनी देओलचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट शुक्रवारी 23 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अनुराग सिंह दिग्दर्शित हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’चा सीक्वेल आहे. जे. पी. दत्ता यांचा हा मूळ चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामुळे सीक्वेलविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. याच उत्सुकतेपोटी ‘बॉर्डर 2’ची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा जोरदार झाली होती. हा चित्रपट […]