शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 रोजी कर्मफलदाता शनिदेव वक्री चालीतून मार्गी झाले आहेत. द्रिक पंचांगानुसार ही खगोलीय घटना सकाळी 9:20 वाजता पूर्ण झाली. ते 138 दिवस वक्री होते, 13 जुलै 2025 पासून उलट्या चालीत होते. शनिदेव आपल्या स्वतःच्या मकर राशीतच वक्री झाले होते आणि तिथेच मार्गीही झाले आहेत. शनीच्या चालीतील हा बदल केवळ खगोलीय घटना नाही […]
IND vs SA : अडीच वर्षात तो फक्त एक मॅच खेळलाय, रोहित-विराटपेक्षा टीम इंडियातल्या एका खेळाडूसाठी सीरीज खूप महत्वाची
IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरीज संपल्यानंतर आता वनडे सीरीज सुरु होणार आहे. सद्य स्थितीत ही वनडे सीरीज खूप महत्वाची नाहीय. कारण वनडे वर्ल्ड कप अजून लांब आहे. सर्व फोकस टी 20 वर्ल्ड कपवर आहे. पण काही खेळाडूंसाठी या सीरीजच महत्व इतर गोष्टींपेक्षा जास्त आहे. सध्या सर्वात जास्त फोकस रोहित शर्मा आणि विराट […]
हिवाळ्यात महिनाभर दररोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ खास फायदे
हिवाळा ऋतू सुरू झाल्याने आपल्या प्रत्येकांच्या आहारातील खाण्याच्या सवयी बदलू लागतात. या ऋतूत शरीराला अधिक पोषणाची आवश्यकता असते. कारण या हंगामात कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आळस, थकवा आणि संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच हिवाळ्यात प्रत्येकजण त्यांच्या आहारात हंगामी भाज्यांचा समावेश करतात. ज्यामध्ये गाजर, बीट, पुदिना, कोथिंबीर, पालक आणि आवळा सारखे भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण तुम्हाला […]
तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?
बहुतेक घरांमध्ये, महिला या जॉबमुळे, किंवा वेळेआभावी सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीचे चपात्यांचे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. किंवा त्या कणकेच्या रोट्या, चपात्या आदल्या रात्रीच बनवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी खाल्ले जातात. मात्र काही तज्ज्ञांच्या मते आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही काहीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता, परंतु ते जास्त वेळ ठेवणे आणि नंतर ते खाणे खूप हानिकारक मानले जाते. त्याच […]
Maharashtra Elections : लक्ष्मी ते नवरा बायको मच्छरदाणीत झोपा… 4 नेते अन् 4 वक्तव्य… प्रचार जोमात पण नेते हे काय बोलून गेले!
महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार मोठ्या उत्साहात सुरू आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा सुरू असून, या सभांमधील काही वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा घडवून आणली आहे. गुलाबराव पाटील यांनी आपल्या एका भाषणात लक्ष्मीच्या आगमनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा नसून, ती मायबहीण देखील असते […]
हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘या’ फळांचा आहारात करा समावेश
हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूत बहुतेकजण त्यांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करण्यास सुरुवात करतात कारण या थंड वातावरणात शरीराला आतून उबदारपणा प्रदान करतात, ज्यामुळे शरीरावर थंडीचा प्रभाव कमी होतो आणि निरोगी राहण्यास मदत होते. तर आपल्याकडे फळे आणि भाज्या देखील ऋतूनुसार येऊ लागतात, बहुतेक लोकं आहारात हंगामी फळांचा समावेश करण्याचा सल्ला देतात कारण […]