महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. नुकतीच किशोरी पेडणेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल करत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिंदे यांनी सभेत उदय सामंत यांना फोन करून एमआयडीसीबाबत जनतेला आश्वासन दिल्यानंतर पेडणेकरांनी यावर टीका केली. एमआयडीसी देणे म्हणजे काय खेळ आहे का, चार वर्षांत काहीच झाले नाही असे त्या म्हणाल्या. दुसरीकडे, निलेश […]
सूरजचं लग्न लागू नये म्हणून.., Bigg Boss विनरच्या लग्नात का संतापली जान्हवी किल्लेकर, व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
Suraj Chavan Wedding : ‘बिग बॉस 5’ चा विनर सूरज चव्हाण सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 29 नोव्हेंबर रोजी सूरज याचं लग्न झालं. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सूरज याच्या लग्नाच्या चर्चा होत आहे. अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. पण त्यामधील एक व्हिडीओ असा आहे, ज्यामध्ये अभिनेत्री जान्हवी किल्लेकर संतापली… […]
दित्वा चक्रीवादळाचा राज्यात कुठे अन् काय परिणाम? श्रीलंकेत आणीबाणी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दित्वा चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांत हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेची किनारपट्टी आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दित्वा चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने आगेकूच करत आहे. ‘दित्वा’ हे चक्रीवादळ तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ येत आहे. या वादळामुळे सध्या राज्यात ढगाळ वातावरण […]
तुम्हालाही तोंडावर पांघरूण घेऊन झोपायची सवय आहे का? हे त्रास होऊ शकतात
बहुतेक लोकांना तोंडावर संपूर्ण ब्लँकेट किंवा रजाई घेऊन झोपण्याची सवय असते. हिवाळ्यात तर थंडीमुळे ती कृती आपोआप घडते. तर काहींना तोंडावर पांघरूण घेऊन झोपल्याशिवाय झोप लागत नाही. पण त्याचे काही तोटेही आहेत.कारण याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. ते हानिकारक ठरू शकते. डॉक्टरांच्या मते, बहुतेक लोक तोंडावर पांघरूण घेऊन झोपतात आणि नंतर त्यांना चांगली झोप […]
पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूरची दहशत! थेट सीमेवरील 72… घेतला मोठा निर्णय
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानात एवढी दहशत माजली आहे की, तो प्रत्येक पाऊल जपून उचलत आहे. याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानने भारतीय सीमेत दहशतवाद्यांना पाठवण्यासाठी तयार केलेले 72 पेक्षा जास्त लॉन्चपॅड आतील भागात हलवले आहेत. पाकिस्तानचा हा निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, अद्याप […]
मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात! हवेची गुणवत्ता खालावली
मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून ती वाईट ते अतिवाईट श्रेणीत पोहोचली आहे. सध्या मरीन ड्राईव्ह परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १७२ मोजला गेला असून, इतर भागांमध्येही तो अधिक आहे. मरीन ड्राईव्ह आणि मलबार हिल परिसरात दिसणारे धुक्यासारखे वातावरण प्रत्यक्षात प्रदूषणाचेच द्योतक आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील प्रदूषणाची टक्केवारी वाढतच असून, न्यायालयानेही याची दखल घेतली […]