
आयसीसी वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियासमोर आपल्या मोहिमेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर 4 पैकी 4 सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी एका अर्थाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना हा व्हर्च्युअल सेमी फायनलप्रमाणेच आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर भारताचा चांगलाच कस लागणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट्स लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Leave a Reply