भारतीय क्रिकेटसाठी 6 जून हा दिवस महत्त्वाचा ठरला. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात झाली. तसेच बीसीसीआय निवड समिताने दुपारी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. तसेच टीम इंडियाचा टी 20 कर्णधार आणि उपकर्णधार बदलण्यात आला. सूर्यकुमार यादव याच्याकडून नेतृत्व काढण्यात आलं. तसेच सूर्याला आयर्लंड […]
Archives for June 2026
1,000 रुपयांनी सुरु करा गुंतवणूक, पोस्टाची ही योजना देते बँकेपेक्षा अधिक परतावा
सरकारने छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा देत एप्रिल-जून २०२६ च्या तिमाहीत पोस्ट ऑफीस टाईम डिपॉझिट (TD) च्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आर्थिक मंत्रालयाने ३० मार्च २०२६ रोजी अधिसूचनेत स्पष्ट केले आहे की सर्व छोट्या बचत योजनेच्या व्याज दर जैसे थे ठेवले आहेत. या अंतर्गत पाच वर्षांच्या पोस्ट ऑफीस टाईम डिपॉझिटवर गुंतवणूकदारांना […]
विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले, सूरज चव्हाण याच्या बंगल्यात घाणेरडा प्रकार, बायकोने थेट..
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण चर्चेत आहे. सूरज चव्हाण रिल्समुळे प्रसिद्ध झाला. थेट बिग बॉसच्या घरात गेला आणि विजेता झाल. सूरज चव्हाण आज मोठ्या बंगल्यात राहतो. ज्यावेळी बिग बॉसच्या घरात तो दाखल झाला होता, त्यावेळी त्याच्याकडे काहीच नव्हते. सूरज चव्हाणची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. चाहते त्याच्यावर खूप जास्त प्रेम करतात. नुकताच सूरज […]
असं गाव महिला खूपच सुंदर पण आयुष्यात एकदाच अंघोळ करतात, लग्नानंतरही परपुरुषांबरोबर सेक्सची परवानगी, हनीमूनच्या दिवशीच…
प्रत्येक गावाच्या प्रथा परंपरा या वेगळ्या असतात. भारतामध्ये अनेक राज्य आहेत, राज्य बदलले की प्रथा परंपरा देखील बदलतात. काही राज्यांमध्ये एखादा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तर काही राज्यांमध्ये तो सण साजरा केला जात नाही. तसेच काही प्रथा या विशिष्ट समाजामध्ये पाळल्या जातात, तर त्याच प्रथा दुसर्या समाजात निषिद्ध मानल्या जातात. काही प्रथा परंपरा […]
Vastu Shastra : संध्याकाळी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू, तर घरात गरिबी आलीच म्हणून समजा
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये वास्तुदोष निवारणासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तर त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. जसं की काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. मुलांचं लक्ष अभ्यासात लागत नाही, सर्व सुरळीत सुरू असताना अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. व्यापारात […]
Chanakya Niti : तुमचा शत्रू कितीही बलाढ्य असू द्या; त्याचा पराभव होणारच, चाणक्यांनी सांगितल्या पाच नीती
चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपल्या शत्रूला कसं पराभूत करावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांचा राजा धनानंद याने अपमान केला होता, या अपमानाचा बदला म्हणून चाणक्य यांनी बलाढ्य अशा धनानंदचा पराभाव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा […]