आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 67 व्या सामन्यात सनराझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकला आहे. पॅटने आरसीबी विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आरसीबी आणि हैदराबाद दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांनी प्लेऑफचं […]
Archives for May 2026
IPL 2026: क्वॉलिफायर 1 मध्ये आरसीबी आणि गुजरात भिडणार, हैदराबादचा सामना कोणाशी?
आयपीएल 2026 स्पर्धेतील 67वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. हा सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला. पण टॉप 2 गणित काही सोडवता आलं नाही. सनरायझर्स हैदराबादने टॉप 2 गणित सोडवण्यासाठी प्रथम फलंदाजी स्वीकारली. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 4 गडी गमवून 255 धावा केल्या. तसेच विजयासाठी 256 धावा दिल्या. खरं तर हा सामना […]
गाण्यात होता चुकीचा शब्द, बदलताच ठरलं प्रचंड लोकप्रिय, मोडले सर्व रेकॉर्ड, आजही प्रत्येकाचं आवडतं
देशभक्तीपर गाण्यांचा विषय निघाला की आजही सर्वप्रथम आठवण येते ती 'मेरे देश की धरती' या अजरामर गाण्याची. तब्बल 59 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं हे गाणं आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आवर्जून वाजवलं जातं. हे गाणं 'उपकार' या चित्रपटातील होतं. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेपासून प्रेरित होऊन […]
कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता आणखी एक नवा पक्ष मार्केटमध्ये, तरुणाईचा मिळतोय मोठा प्रतिसाद, नाव ऐकून डोक्याला हात लावाल
कॉक्रोच जनता पार्टीने भारतीय सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कॉक्रोच जनता पार्टीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या पार्टीच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाई झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी देशात कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली. अवघ्या पाच दिवसांमध्ये या पार्टीचे इन्स्टाग्रामवर 10.5 […]
उष्णतेच्या लाटेपासून शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज प्या ‘हे’ हर्बल पेय
भारताच्या बहुतांश मध्ये राज्यांमध्ये तसेच उष्णतेने हाहाकार माजवला आहे. काही ठिकाणी तापमान 45 अंशांच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे या काळात तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यांचा सामना अनेकांना करावा लागणार आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम हा शरीरावर होतो, ज्याने शरीराचे तापमान लक्षणीयरीत्या वाढते. जेव्हा शरीरातील तापमान वाढते तेव्हा अनेकांना डिहायड्रेशनची समस्या आणि उष्माघाताचा धोका निर्माण होतो. तज्ज्ञांच्या […]
संकटात संकट… गुरुग्राम अचानक अंधारात… 7 वीज केंद्र ठप्प, रॅपिड मेट्रोला ब्रेक; अनेक परिसरात काळाकुट्ट काळोख
आधीच देशात इंधनाची टंचाई आणि घरगुती गॅसची टंचाई सुरू आहे. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळल्याने सामान्य माणूस होरपळून पोळून निघाला आहे. हे संकट असतानाच हरियाणाच्या गुरुग्राममध्ये आज भलतंच संकट उभं राहिलं. अचानक गुरुग्राम अंधारात गेलं. 7 वीज केंद्र ठप्प झाल्याने गुरुग्राममध्ये काळाकुट्ट अंधार पसरला होता. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे लोक उकाड्याने हैराण झाले. त्यामुळे लोकांचे […]