• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विराट कोहलीची मॅच विनिंग खेळी, आरसीबीच्या विजयानंतर रनमशिनला मिळालं खास बक्षीस

April 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफच्या दिशेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कूच केली आहे. या स्पर्धेत आणखी विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सला 5 विकेट राखून पराभूत केलं. या स्पर्धेतील आरसीबीचा हा पाचवा विजय असून विराट कोहलीचं मोठं योगदान आहे. (Photo: PTI)

एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहलीने 44 चेंडूत 81 धावांची खेळी केली. त्याला शून्यावर असताना जीवदान मिळालं आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. हे त्याचं या पर्वातील तिसरं अर्धशतक आहे. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने  गौरविण्यात आलं.  (Photo: PTI)

एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहलीने 44 चेंडूत 81 धावांची खेळी केली. त्याला शून्यावर असताना जीवदान मिळालं आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. हे त्याचं या पर्वातील तिसरं अर्धशतक आहे. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. (Photo: PTI)

गुजरात टायटन्सविरुद्ध विजयानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्य वेगळे पुरस्कार मिळाले. यात एक स्मार्ट टीव्ही आणि एक स्मार्टफोटचा समावेश आहे. हे पुरस्कार आरसीबीच्या प्रायोजकांकडून मिळाले आहेत. (Photo: RCB)

गुजरात टायटन्सविरुद्ध विजयानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्य वेगळे पुरस्कार मिळाले. यात एक स्मार्ट टीव्ही आणि एक स्मार्टफोटचा समावेश आहे. हे पुरस्कार आरसीबीच्या प्रायोजकांकडून मिळाले आहेत. (Photo: RCB)

यात 43 इंचाचा एक एलईडी स्मार्ट टीव्ही असून त्याची किंमत जवळपास 40 हजार रुपये आहे. दुसरीकडे  या प्रायोजक कंपनीकडून स्मार्टफोनही मिळाला. त्याची किंमत 45 हजार आहे. (Photo: RCB)

यात 43 इंचाचा एक एलईडी स्मार्ट टीव्ही असून त्याची किंमत जवळपास 40 हजार रुपये आहे. दुसरीकडे, या प्रायोजक कंपनीकडून स्मार्टफोनही मिळाला. त्याची किंमत 45 हजार आहे. (Photo: RCB)

या पर्वातील एम चिन्नास्वामी स्टेडियममधील आरसीबीचा शेवटचा सामना होता. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व होतं. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करून प्रेक्षकांसमोर उत्तम नजराणा सादर केला. आयपीएल स्पर्धेत 328 धावांपर्यंत मजल मारत विराट कोहलीने काही काळ ही टोपी डोक्यावर घातली आहे. (Photo: PTI)

या पर्वातील एम चिन्नास्वामी स्टेडियममधील आरसीबीचा शेवटचा सामना होता. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व होतं. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करून प्रेक्षकांसमोर उत्तम नजराणा सादर केला. आयपीएल स्पर्धेत 328 धावांपर्यंत मजल मारत विराट कोहलीने काही काळ ही टोपी डोक्यावर घातली आहे. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6, 6, 6, 6..! वैभव सूर्यवंशीने प्रफुल हिंगेला दाखवला इंगा, पहिल्याच षटकात घेतला बदला
  • भोंदू मनोहर भोसलेचे नवी मुंबई कनेक्शन, पंचतारांकित हॉटेलमध्ये नको तो प्रकार, VIP लोकांना…
  • GK : 3 खंडांनी वेढलेला एकमेव महासागर, भारताशी आहे खास नातं
  • Chanakya Niti : आयुष्यात यश मिळवायचंय? मग चाणक्यांच्या या तीन नियमांचं पालन कराच
  • IPL 2026, DC vs PBKS: पंजाब किंग्सने विक्रमी 265 धावा गाठल्या, दिल्लीच्या गोलंदाजांना धुतलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in