
चला तर मग एक मोठी बातमी बघूयात. राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज नंतर झारखंडमध्ये जावं. राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून चित्रा वाघ यांनी निशाणा साधला. की जे येतील त्यांच स्वागतच आहे.
आज ते इकडे आलेत तसं त्यांनी थोडसं तिकडेही जावं. कुठे होतं ते? ज्या ठिकाणी आता जे जेसी च जे आपलं आंदोलन झालं झारखंडला, तिकडे पण त्यांनी जावं. तिथेही लोकांशी त्यांनी बोलावं. त्यांचा जो उघडेपणा आहे तो समोर आलेला आहे.
Leave a Reply