• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

August 19, 2026 by admin Leave a Comment


सुरुवातीचे 10 ते 20 दिवस अंतरवाली सराटीतच उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला निघणार असल्याचा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. फडणवीस आणि शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली आहे असं जरांगे म्हणालेत. बांधवांना सांगितलं होतं की 29 ऑगस्टला अंतरवालीतच उपोषण होणार आहे. 10-20 दिवस अंतरवालीत आमरण उपोषण करायचंय. 10-20 दिवसाचं आमरण उपोषण करून बी सरकारनं जर प्रश्न नाही सोडला तर तसंच मुंबईला निघायचं. मराठा समाजाच्या जीवन मरणाशी धोका निर्माण झालाय देवेंद्र फडणवीसांमुळे, एकनाथ शिंदेंमुळे. यांनी न रद्द होणारे प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली, मी गप कसा काय बसणार? ते जे अधिकारी आहेत सगळे, बावनकुळे, यांना हाताखाली धरलंय आणि मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही हे षडयंत्र रचलंय. मराठे यांना कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in