• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतीय संघाची थाटात फायनलमध्ये एन्ट्री! एकटीने जिंकवलं टीम इंडियाला, ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणाशी भिडणार?

September 11, 2026 by admin Leave a Comment


भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशला ४० धावांनी पराभूत करून अंतिम फेरीत गाठली आहे. या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १०९ धावाच करू शकला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी होईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Harmanpreet Kaur: शेफाली वर्मा एकटी लढली, तरीही हरमनप्रीत कौरकडून भलत्याच खेळाडूंचे कौतुक, असं का?
  • कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेले, धक्कादायक घटना, थेट तरुणावर गुन्हा दाखल..
  • मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचाराला सुरूवात, रात्री उशिरा..
  • भारतीय संघाची थाटात फायनलमध्ये एन्ट्री! एकटीने जिंकवलं टीम इंडियाला, ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणाशी भिडणार?
  • Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in