• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नेत्यांना गिफ्ट दिल्या जातात हॉस्टेलच्या मुली; बड्या नेत्याने आतली गोष्ट सांगितल्याने मोठी खळबळ

April 22, 2026 by admin Leave a Comment


सध्या देशात एक बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे. या नेत्याने थेट मुलींच्या वसतीगृहातून चालवण्यात येणाऱ्या सेक्स रॅकेटविषयी वक्तव्य केले आहे. नेत्यांना गिफ्ट दिल्या जातात हॉस्टेलच्या मुली असे या नेत्याने म्हटले आहे. या नेत्याच्या वक्तव्याने सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे.

बिहारची राजधानी पाटण्यातील वसतिगृहांच्या (Hostels) संदर्भात पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक विधान केले आहे ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पाटण्यातील मुलींच्या वसतिगृहांमधून विद्यार्थिनींना बड्या राजकीय नेत्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी पाठवले जाते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

बिहारची राजधानी पाटण्यातील वसतिगृहांच्या (Hostels) संदर्भात पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक विधान केले आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पाटण्यातील मुलींच्या वसतिगृहांमधून विद्यार्थिनींना बड्या राजकीय नेत्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी पाठवले जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

पप्पू यादव यांच्या दाव्यानुसार पाटण्यातील अनेक खासगी वसतिगृहांमध्ये छुप्या पद्धतीने 'सेक्स रॅकेट' चालवले जात असून तिथे राहणाऱ्या निष्पाप मुलींचे शोषण केले जाते. या रॅकेटमध्ये गुंतलेले लोक मुलींना विविध प्रलोभने देऊन किंवा त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना नेत्यांच्या घरी किंवा अलिशान हॉटेल्समध्ये पाठवतात. खासदार यादव यांनी प्रशासनाला उघड आव्हान दिले असून ते म्हणाले की जर गेल्या काही महिन्यांतील या वसतिगृहांचे सीसीटीव्ही फुटेज गांभीर्याने तपासले तर रात्रीच्या वेळी तिथे कोणत्या बड्या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्या येतात आणि त्या मुलींना कुठे घेऊन जातात याचे सत्य संपूर्ण जगासमोर येईल.

पप्पू यादव यांच्या दाव्यानुसार, पाटण्यातील अनेक खासगी वसतिगृहांमध्ये छुप्या पद्धतीने 'सेक्स रॅकेट' चालवले जात असून तिथे राहणाऱ्या निष्पाप मुलींचे शोषण केले जाते. या रॅकेटमध्ये गुंतलेले लोक मुलींना विविध प्रलोभने देऊन किंवा त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना नेत्यांच्या घरी किंवा अलिशान हॉटेल्समध्ये पाठवतात. खासदार यादव यांनी प्रशासनाला उघड आव्हान दिले असून ते म्हणाले की, जर गेल्या काही महिन्यांतील या वसतिगृहांचे सीसीटीव्ही फुटेज गांभीर्याने तपासले, तर रात्रीच्या वेळी तिथे कोणत्या बड्या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्या येतात आणि त्या मुलींना कुठे घेऊन जातात, याचे सत्य संपूर्ण जगासमोर येईल.

या संपूर्ण गैरप्रकारात पोलीस प्रशासन वसतिगृह संचालक आणि काही प्रभावशाली राजकीय नेत्यांचे मोठे साटेलोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या रॅकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल केली जात असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाटण्यातील एका वसतिगृहात नीट (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा नुकताच संशयास्पद मृत्यू झाला असून या घटनेने पप्पू यादव अधिक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणामागे काहीतरी मोठे षडयंत्र दडलेले असून केवळ स्थानिक पोलिसांच्या चौकशीवर आपला विश्वास नाही त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

या संपूर्ण गैरप्रकारात पोलीस प्रशासन, वसतिगृह संचालक आणि काही प्रभावशाली राजकीय नेत्यांचे मोठे साटेलोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या रॅकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल केली जात असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाटण्यातील एका वसतिगृहात नीट (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा नुकताच संशयास्पद मृत्यू झाला असून, या घटनेने पप्पू यादव अधिक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणामागे काहीतरी मोठे षडयंत्र दडलेले असून केवळ स्थानिक पोलिसांच्या चौकशीवर आपला विश्वास नाही, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पप्पू यादव यांच्या या विधानानंतर बिहारच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाकडून अहवाल मागवला असून विरोधी पक्षांनीही या आरोपांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान यादव यांनी स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना बळी पडणार नाहीत आणि जोपर्यंत या रॅकेटचा पर्दाफाश होत नाही आणि पीडित मुलींना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील. या विधानामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पप्पू यादव यांच्या या विधानानंतर बिहारच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाकडून अहवाल मागवला असून, विरोधी पक्षांनीही या आरोपांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, यादव यांनी स्पष्ट केले आहे की, ते कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना बळी पडणार नाहीत आणि जोपर्यंत या रॅकेटचा पर्दाफाश होत नाही आणि पीडित मुलींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील. या विधानामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आलिया भट्ट माझ्यासोबत…पाकिस्तानी अभिनेत्री हे काय बोलून गेली; महेश भट्ट यांच्याविषयही केला मोठा खुलासा!
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या चार चुका कधीच करू नका, चाणक्य काय सांगतात?
  • Vastu Shastra : करा वास्तुशास्त्रामधील हे 5 सोपे उपाय, होईल भाग्योदय, आयुष्यच बदलून जाईल
  • Bangladesh : भारताशी पंगा घेणाऱ्या बांगलादेशला आयसीसीचा दणका, अशी कारवाई, काय झालं?
  • जरांगे पाटलांना मारण्याचा कराड गँगचा प्लॅन? जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर, थेट आव्हानाच स्वीकारलं…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in