
बस मालेगावकडे जात असताना रस्त्यातच बंद पडली आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. समध्ये रात्र काढावी लागेल असं उत्तर मिळाल्यानं प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळाला. महिला, जेष्ठ नागरिक आणि लहान मुलं बसमध्येच अडकून आहेत. वरिष्ठ अधिकारी फोन उचलत नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळी बस अर्ध्या रस्त्यात अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचंही वातावरण आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
Leave a Reply