
मनसे नेते अमित ठाकरे यांनी विद्यार्थी संघटना, सरकार आणि मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. “मुलींना हात लावाल तर मार खाणारच” हा कडक इशारा देत त्यांनी महाविद्यालयांमधील समस्यांवर मनसे सक्रियपणे काम करत असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी निष्क्रिय असलेल्या अन्य संघटना आणि चंद्रकांत पाटील यांच्या पॉकेट मनी योजनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Leave a Reply