टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्याला कारणही तसंच आहे. मागच्या वर्ल्डकप विजयानंतर आतापर्यंत भारताची विजयी घोडदौड सुरू आहे. भारताने या दोन वर्षात टी20 क्रिकेटमध्ये कमाल कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण अति आत्मविश्वास कधी कधी नडतो. त्यामुळे ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. टीम […]
सावित्रीबाई-जोतीरावांचा विवाहसोहळा; ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेतील बहुप्रतिक्षित क्षण
स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली लोकप्रिय मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना खूप आवडतोय. आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार […]
Ladki Bahin : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी महिलांना दिली गुड न्यूज
राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या सभेला संबोधित केले. ही निवडणूक केवळ मतदानापुरती नाही, तर सिंधुदुर्गाचा आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. त्यामुळे महायुतीला मत म्हणजे विकासाला मत हे लक्षात ठेवून सर्वांनी मतदान करावे असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना […]
WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सची सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सला 7 विकेटने लोळवलं
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या एलिमिनेटर फेरीत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सला 8 गडी राखून पराभूत केलं. तसेच चौथ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना आरसीबीशी होणार आहे. मागच्या तीन पर्वात दिल्ली कॅपटिल्सच्या पारड्यात अपयश आलं होतं. दोन वेळा […]
2025 चा सर्वात मोठा महाबकवास चित्रपट, बघता-बघता प्रेक्षक झोपले, अभिनेत्याचा अभिनय पाहून डोके फिरेल
बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित होता असतात पण यामधील काहीच चित्रपट सुपरहिट ठरतात. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पण काही चित्रपट इतके फ्लॉप ठरतात की ते बघताना देखील झोप येईल. असाच एक चित्रपट जो 2025 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 2 तास 36 मिनिटांचा असून हा चित्रपट बघताना प्रेक्षक इतके बोर […]
GK : भारताच्या कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दारू रिचवतात?
लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अव्वल राज्य: नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) च्या आकडेवारीनुसार, अरुणाचल प्रदेश हे राज्य दारू पिण्यात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येथील सुमारे 53% पुरुष आणि 24% महिला मद्यपान करतात. तेलंगणा आणि दक्षिण भारत: अरुणाचल प्रदेशनंतर तेलंगणा राज्याचा क्रमांक लागतो, जिथे सुमारे 43% पुरुष दारूचे सेवन करतात. एकूणच दक्षिण भारतात (विशेषतः कर्नाटक आणि तमिळनाडू) मद्याचा […]