तुम्ही अनेकदा पाहिले असेल की पाकिस्तान नेहमी अमेरिकेला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच आता अमेरिकेशी जवळीक साधत पाकिस्तानने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी शाहबाज शरीफ यांनी इराणला मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानने इराणच्या सीमेवरील जुनी आणि महत्त्वाची व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील गेल्या अनेक दशकांपासून अस्तित्वात […]
IND vs NZ : संजूला झटका, सामन्यादरम्यान हिसकावली मोठी जबाबदारी, वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळण्याचे संकेत!
भारताने न्यूझीलंडवर पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात मात करत मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सातत्याने टी 20i मालिका जिंकण्याची परंपरा कायम राखली. आता टीम इंडिया थेट टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. भारतात 7 फेब्रुवारीपासून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधी […]
बड्या महिला नेत्याचा काँग्रेसला रामराम, प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ
माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांची पत्नी डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीत आपण त्या काँग्रेसला अलविदा म्हटले आहे जी मेहनती आणि लायक नेत्यांचे ऐकले जात नाही आणि निर्णय खाजगी स्वार्थाआधारे घेतले जातात. नवजोत कौर यांनी काँग्रेसला सोडण्यामागे पंजाब […]
U19 IND vs PAK : रविवारी भारत-पाकिस्तान महामुकाबला, किती वाजता सुरुवात होणार?
क्रिकेट चाहत्यांना रविवारी 1 फेब्रुवारीला हायव्होल्टेज सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. रविवारी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमेसामने असणार आहेत. अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?जाणून घ्या Source link
GK : संपूर्ण जग झोपेत असताना या ठिकाणी होतो सूर्योदय
किरिबाती : प्रशांत महासागरातील किरिबाती देशाचा 'लाईन आयलंड्स' हा भाग असा आहे, जिथे जगातील सर्वात आधी सूर्योदय होतो. विशेषतः येथील 'मिलेनियम आयलंड' हे ठिकाण सर्वात आधी नवीन दिवसाचे स्वागत करते. वेळेचा फरक (UTC +14): किरिबातीमध्ये जगातील सर्वात प्रगत वेळ क्षेत्र आहे (UTC+14). जेव्हा लंडनमध्ये (GMT) दुपारचे 12 वाजलेले असतात, तेव्हा किरिबातीमध्ये पुढच्या दिवसाचे पहाटेचे 2 […]
Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या तीन लोकांची समाजात कायम उपेक्षाच होते
आर्य चाणक्य म्हणतात माणसानं या समाजात कसं रहावं याचे काही नियम आहेत, जेव्हा एखादा व्यक्ती या नियमांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा समाजही अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. असे लोक समाजात आपला मान सन्मान गमावून बसतात. परिणामी जेव्हा अशा व्यक्तीला एखाद्या गोष्टींची गरज असेल तेव्हा समाज कधीही अशा व्यक्तीची मदत करत नाही, अशा व्यक्तींच्या वाट्याला आयुष्यभर उपेक्षाच येते. […]