आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने भारतात कमाईचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर जगभरातही हा चित्रपट छप्परफाड कमाई करतोय. वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये रणवीर सिंहच्या या चित्रपटाने 1600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 19 मार्च 2026 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित […]
Gold Price Today : सोने स्वस्त उच्चांकापेक्षा, जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे नवीन दर..
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीच्या भावात सतत चढउतार बघायला मिळत आहेत. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा खूप स्वस्त झाले. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती अस्थिर झाल्या. सतत सोन्याच्या किमतीमध्ये बदल होत आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या किमती गगणाला पोहोचल्या होत्या. आता किमती उतरल्या आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांचा विचार करता आज सोन्याचे भाव […]
तुरटीचे पाणी चेहऱ्यावर लावल्यामुळे काय होते? पिंपल्सच्या समस्या खरचं दूर होतात का?
उन्हाळा सुरू झाला की त्वचेवर त्याचा थेट परिणाम दिसू लागतो. वाढलेले तापमान, तीव्र सूर्यप्रकाश, घाम आणि वातावरणातील धूळ यामुळे त्वचा लवकरच निस्तेज, तेलकट आणि थकलेली दिसते. अनेकांना या काळात मुरुम, काळे डाग, ओपन पोर्स आणि त्वचेचा असमतोल टेक्सचर यांसारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरते. योग्य स्किनकेअर रूटीन आणि नैसर्गिक […]
सोनाक्षी सिन्हा हिच्या प्रेग्नंसीवर आईचे मोठे विधान, थेट म्हटले, कितीतरी वेळा मी आजी..
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. सोनाक्षीने अनेक वर्ष डेट केल्यानंतर अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सोनाक्षीने जहीरसोबत लग्न करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. सोनाक्षीच्या या लग्नाला तिच्या भावांचा विरोध असल्याचे सांगितले जाते. तिचे दोन्ही भाऊ लग्नात उपस्थित देखील नव्हते. शत्रुघ्न सिन्हा आणि पुनम सिन्हा सोनाक्षी […]
IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! Video
LSG vs SRH: आयपीएल स्पर्धेत प्रत्येक चेंडू, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक धावेचं महत्त्व आहे. त्यामुळे एखादा निर्णय चुकलं तर पराभवाच्या वेशीवर जाऊन उभं राहावं लागतं. असंच काहीस लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात झालं. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने 5 विकेट राखून जिंकला. तसेच या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. पण हा निकाल काही […]
पूजेसाठी नारळ आणि केळीच का वापरतात? लहानपणापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर सापडलं
हिंदू धर्मातील कोणत्याही लहान-मोठ्या पूजेत किंवा धार्मिक विधीमध्ये नारळ आणि केळी ही दोन फळं कायमच वापरली जातात. अनेकदा आपण परंपरेचा भाग म्हणून या गोष्टी करतो, परंतु यामागे केवळ श्रद्धा नसून एक सखोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे. आपल्याकडे इतर अनेक फळे उपलब्ध आहेत. तरीही याच फळांना इतके महत्त्व का दिले जाते, असा प्रश्न आपल्याला […]