मासिक पाळीचा वेळ प्रत्येक मुलगी आणि महिलेसाठी थोडा कठीण असतो. या काळात थकवा, चक्कर येणे, सुस्ती, अशक्तपणा आणि वेदना एकाच वेळी त्रासदायक असतात. शिवाय दिवसभराच्या जबाबदाऱ्या कमी होत नाहीत. अशा परिस्थितीत शरीराला अशा गोष्टींची गरज असते ज्यामुळे लगेच शक्ती मिळते आणि आतून ऊर्जा भरते. जर तुम्हालाही मासिक पाळी दरम्यान खूप थकवा किंवा कमी उर्जा वाटत […]
IND vs SL : बीसीसीआयकडून श्रीलंकेविरुद्धच्या टी 20I सीरिजसाठी वेळापत्रक जाहीर, भारताचा पहिला सामना केव्हा?
वूमन्स टीम इंडियाने नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडिया वर्ल्ड कप विजयानंतर सध्या रिलॅक्स मोडवर आहे. त्यामुळे टीम इंडिया आता आपली पुढील मालिका केव्हा खेळणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. अखेर चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. टीम इंडियाची महिला ब्रिगेड एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. टीम इंडिया डिसेंबर […]
अनैसर्गिक लैंगिक संबंध, परपुरुषासोबत झोपण्यासाठी दबाव.. प्रसिद्ध अभिनेत्रीचे पतीवर हादरवणारे आरोप
Bollywood Actress on Domestic Violence : झगमगत्या विश्वात बाहेरुन सर्वकाही आकर्षक आणि ग्लॅमरस वाटतं… पण दिसतं तसं नतसं… असं म्हणतात… ते खरं आहे… बॉलिवूड अभिनेत्री पडद्यावर प्रेक्षकांचं करतात पण त्यांच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहो कोणाला माहिती नसतं… पण अनेक वर्षांनंतर सर्वकाही समोर येतं आणि अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यातील वास्तव समोर येतं… आता देखील असंच काही […]
भारताला 2047 पर्यंत…; अयोध्येत धर्मध्वज फडकवताच पंतप्रधान मोदींनी सांगितले त्यांचे स्वप्न
आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचे ऐतिहासिक आणि भव्य आरोहण करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या शिखरावर हा धर्मध्वज फडकवण्यात आला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह मोठ्या संख्येने साधू-संत उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान […]
कोमट मिठाच्या पाण्यात पाय बुडवताय… जाणून घ्या कोणते आजार होतात बरे…
कोमट पाण्यात पाय भिजवणे हा एक सामान्य घरगुती उपाय वाटू शकतो, परंतु त्याचे शरीरावर लक्षणीय सकारात्मक परिणाम होतात. पूर्वी देखील लोकं कोमट पाण्यात पाय बुडवायचे… दिवसभर चालल्यानंतर किंवा बराच वेळ उभे राहिल्यानंतर, आपले पाय संपूर्ण शरीराचा भार सहन करतात. म्हणून, दिवसाच्या शेवटी पायांना थोडी विश्रांती देणे खूप गरजेचं. ही प्रक्रिया केवळ शरीराला आराम देत नाही […]
Dharmendra : मृत्यूपूर्वी धर्मेंद्र यांचा मोठा निर्णय! ना सनी, बॉबी, ना ईशा, अहाना… धर्मेंद्र यांनी गावची जमीन कुणाला दिली? असं का केलं?
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल (Dharmednra) यांचं नुकतच निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर अतिशय गुप्तपणे, विलेपार्ले येथील स्मशनाभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी एकाहून एक सरस अशा चित्रपटात काम केलं. त्यांचं अभिनयावर, कामावर एवढं प्रेम होतं, की शेवटच्या क्षणापर्यंत ते अभिनयाच्या दुनियेतच व्यस्त […]