Hackathon 2.0 : नवी दिल्लीतील तरुणाईच्या बुद्धिमत्तेला मोठा वाव मिळाला. दिल्लीत ५–६ जानेवारी २०२६ दरम्यान “हॅकाथॉन २.० – FRA डिजिटल प्लॅटफॉर्म विकासासाठी द्विदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती. आदिवासी कार्य मंत्रालय (MoTA) यांनी ही कार्यशाळा आयोजित केली होती. नवी दिल्ली येथील नॅशनल ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट (NTRI) येथे हा टॅलेंट सोहळा रंगला. वनहक्क कायदा (FRA), […]
2026 मध्ये तुम्ही भेट देऊ शकता ‘हे’ पाच व्हिसा फ्री देश
फिरायला जाण्याचा विचार केला तर भारतात नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक इमारती आणि आधुनिक वास्तूंची कमतरता नाही. अशातच आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तेथील ठिकाणं एक्सप्लोर करण्याचा एक अनोखा अनुभव आहे. म्हणूनच मोठ्या संख्येने आपल्या भारतातील देखील काही ठिकाणं एक्सप्लोर करण्यासाठी पर्यटक भारतात येतात, तर आपण भारतीय लोकं इतर देशांमध्ये देखील फिरण्यासाठी जात असतो. तर परदेशात जाण्यासाठी सर्वात […]
अभी नही तो कभी नहीं… ठाकरे बंधूंच्या गर्जनेला शेलारांनी फटकारलं, फेक नरेटिव्ह म्हणत केला हल्लाबोल
संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या संयुक्त मुलाखतीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. मराठी माणसावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, मराठी माणसासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. हा आमच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं देखील ठाकरे म्हणाले. आगामी निवडणूक आणि हा महाराष्ट्र अशा वळणावर येऊन उभा आहे की ज्याला […]
IND vs NZ: टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये ऋषभ पंत उशिराने दाखल होणार, प्रशिक्षकाने सांगितलं कारण
भारत न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली असून बडोद्याला कॅम्प सुरु झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा हे दिग्गज खेळाडू पोहोचले आहेत. विजय हजारे ट्रॉफीत खेळल्यानंतर दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये परतले. असं असताना या संघात निवड होऊनही ऋषभ पंत काही पोहोचलेला […]
Thackeray Brother UNCUT : मुंबईचं डेथ वॉरंट ते एकत्र यायला 20 वर्ष का लागली? पहिल्याच मुलाखतीतून ठाकरे बंधूंच्या डरकाळ्या; टीका अन् टोले काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त मुलाखतीद्वारे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. २० वर्षांनंतर एकत्र आलेल्या या ठाकरे बंधूंनी मुंबई आणि महाराष्ट्रासमोरील आव्हानांवर चिंता व्यक्त केली. आगामी महानगरपालिका निवडणुका मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी महत्त्वाच्या असून, आता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती मुंबई, ठाणे […]
‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मालिका गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात रमा-अक्षयच्या नात्यात लवकरच नवं वळण येणार आहे. आता रमा-अक्षय नाही तर स्वरा-अक्षय ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर स्वरा ही भूमिका साकारणार असून जवळपास 16 वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेत […]