Cyber Crime : आता लग्न सराई सुरु झाली आहे. पूर्वी प्रत्येक जण नातेवाईकांच्या घरी जाऊन लग्न पत्रिका देऊन आमंत्रित करायचे. पण आता सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे सर्वकाही एका क्लिकवर सोपं झालं आहे. पण एक क्लिक करणं जेवढं सोपे वाटत आहे, तितकंच भयानक देखील आहे. आता लग्न सराईत एक नवीन सायबर धोका निर्माण झाला आहे. फसवणूक […]
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; मतदान चार दिवसांवर… कोर्टाने स्पष्टच सांगितलं…
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण असलेल्या ४० नगर परिषदा आणि १७ नगर पंचायतींचा अशा एकूण ५७ संस्था अंतिम निकाल […]
CSK टीमच्या माजी क्रिकेटरचं ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीशी लग्न; ती एका मुलाची आहे आई
प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री संयुक्ता शानने चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे. संयुक्ताने माजी क्रिकेटर अनिरुद्ध श्रीकांतशी लग्न केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. परंतु त्याविषयीची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. या दोघांनीही साखरपुड्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. आता अचानक लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 27 नोव्हेंबर […]
Cyclone Alert : समुद्रातून येत आहे विध्वंसकारी चक्रीवादळ, अलर्ट जारी, अतिमुसळधार पावसासह जोरदार वारे, घरातून बाहेर पडणे टाळा…
देशासह राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. नोव्हेंबरच्या सुरूवातीला पाऊस त्यानंतर कडाक्याची थंडी आणि आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. सध्या उन्हाळ्यासारखी गरमी जाणवत आहे. वायू प्रदूषणही वाढले असून आरोग्याला धोका निर्माण झाला. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. भारताच्या सागरी किनारपट्टीवर मागील काही काळापासून सातत्याने कमी […]
कमी पाणी प्यायल्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होतो का?
थंडीच्या दिवसांत शरीराला तहान कमी लागते, त्यामुळे अनेक जण नकळत पाणी कमी पितात. मात्र शरीरातील द्रवसंतुलन राखण्यासाठी हिवाळ्यातही पाण्याची गरज तितकीच असते. थंड हवेमुळे घाम कमी येतो, पण श्वसन, लघवी आणि त्वचेच्या माध्यमातून पाण्याचे नुकसान सतत होतच राहते. त्यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ नये यासाठी नियमित पाणीपान आवश्यक आहे. साधारणपणे प्रौढ व्यक्तींसाठी दररोज 2 ते 2.5 […]
Thackeray Brothers Alliance : BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा पुढाकार, शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला… मनसेला किती जागा?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासाठी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन याबाबत पुढाकार घेतला. मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागा असून, सूत्रांनुसार मनसेला यापैकी ७५ ते ८० जागांची अपेक्षा आहे. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक जागा, तर मराठी बहुल भागात […]