पतंजली आयुर्वेदने कंपनी आता ऑर्गेनिक फार्मिंग ,सोलर एनर्जी आणि वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाच्या रुपात सक्रीय रुपाने काम करत आहेत. कंपनीने ऑर्गैनिक खत विकसित करणे, सोलर एनर्जीला प्रोत्साहन देणे आणि निर्माल्यातून खत बनवण्यात सक्रीय रुपाने सामील आहे.पंतजली आयुर्वेदाच्या मते आपले पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांद्वारे पर्यावरण संरक्षणात महत्वपूर्ण योगदान देत आहे. पंतजलीने दावा केला आहे […]
Mumbai Air Pollution: मुंबईतील खराब हवेसाठी इथिओपियातील ज्वालामुखीवर खापर फोडू नका, हायकोर्टाचे प्रदूषणावरून सरकारला खडे बोल
Mumbai Bad Air: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईत दृश्यमानता कमी झाली आहे. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे. इथिओपियात ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्याची राख वाहत आली आहे. त्यामुळे मुंबईत हवेची गुणवत्ता खालवल्याचा दावा सरकारी पक्षाने यावेळी केला. त्यावर हायकोर्टाने सरकारचे कान टोचले. या घटनेपूर्वी शहरातील हवा खराब होती असे […]
Preity Zinta: प्रिती झिंटाचे मोठे नुकसान! 17 कोटींचे घर विकल्यानंतर…
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा ही कायमच चर्चेत असते. चित्रपटसृष्टीपासून लांब असलेली प्रिती खासगी आयुष्यामुळे आणि तिच्या बिझनेसमुळे चर्चेत राहिली आहे. तिची IPLमधील टीमही चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या एका वेगळ्या कारणामुळे प्रिती चर्चेत आहे. प्रितीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एका घराच्या डिलमध्ये प्रितीला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. आता नेमकं काय झालं आहे? […]
ओटीटीवर आला 2025 मधला ब्लॉकबस्टर चित्रपट; ज्याची देशभरात झाली चर्चा
2025 या वर्षात बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी काहींना प्रचंड यश मिळालं, तर काहींना समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. ‘छावा’, ‘सैयारा’, ‘सितारे जमीन पर’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांसोबत काही पॅन इंडिया दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व कामगिरी केली. ऑक्टोबरमध्ये असाच एक चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला, ज्याने केवळच देशभरातच नाही तर जगभरातच कमाल केली. ब्लॉकबस्टर ठरलेल्या […]
IMD Weather Update : पुन्हा पावसाचं मोठं संकट, पुढचे 5 दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा हाय अलर्ट
देशासह राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अनेक राज्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे अनेक राज्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राला देखील यावर्षी पावसाचा चांगलाच तडाखा बसला, महाराष्ट्रात पावसामुळे मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे. चक्रीवादळ सेन्यारनंतर पुन्हा एकदा एक नवं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे. या […]
रात्री अंघोळ केल्यामुळे कोणते आजार होतात? जाणून घ्या…
आंघोळ ही केवळ स्वच्छतेची सवय नसून शरीर आणि मन दोन्हींसाठी उपयुक्त अशी दैनंदिन प्रक्रिया आहे. आपल्या त्वचेवर दिवसभरात धूळ, घाम, जंतू आणि मृत पेशी साचतात. आंघोळ केल्याने हे सर्व सहज दूर होऊन त्वचा ताजी आणि स्वच्छ राहते. त्यामुळे त्वचेवर होणारे इन्फेक्शन, पुरळ किंवा दुर्गंधी यांसारख्या समस्या कमी होतात. गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंचा […]