राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. नगरपालिका, नगरपरिषद आणि महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत, त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी महत्त्वाच्या बैठका पार पडत आहे. अशातच आता या आगामी निवडणुकीपूर्वी अजित […]
अगोदर बरळली, आता लागली हात जोडायला, सूर्यकुमार यादववरील टीकेनंतर बॉलिवूड अभिनेत्री अडचणीत; 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल
Bollywood Actress Khushi Mukherjee: भारताचा धडाकेबाज क्रिकेटर सूर्यकुमार यादव याची बदनामी केल्याप्रकरणात बॉलिवूडची अभिनेत्री मोठ्या अडचणीत आली आहे. वाद भडकल्यानंतर या अभिनेत्रीने हात जोडले आहेत. सेलिब्रिटी इमेज आणि पब्लिसिटी स्टंट केल्याप्रकरणात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. या अभिनेत्रीवर बदनामी प्रकरणी 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. खुशी मुखर्जी असं या अभिनेत्रीच नाव आहे. […]
IND vs NZ : डॅरेल मिचेल-ग्लेन फिलीप्सचा शतकी तडाखा, भारतासमोर फायनलमध्ये 338 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार मालिका?
डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये आयोजित तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतासमोर 338 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 337 धावा केल्या. डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने चौथ्या विकेटसाठी केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला हा धावांचा डोंगर […]
AR Rahman Reaction: कधी कधी हेतूंचा गैरसमज… ‘छावा’ विवादावर ए. आर. रेहमान यांचं स्पष्टीकरण
AR Rahman Reaction: ऑस्कर विजेते आणि बॉलिवूडचे लोकप्रिय संगीतकार ए. आर. रेहमान यांनी इंडस्ट्रीमध्ये जवळपास 3 दशक राज्य केलं आहे. यावेळी ए. आर. रेहमान यांनी अनेक पुरस्कारांवर स्वतःचं नाव कोरलं आहे. पण अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये देखील रेहमान यांचं नाव समोर आलं. पण आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, रेहमान यांनी ‘छावा’ सिनेमाबद्दल स्वतःचं मत मांडलं. ज्यामुळे […]
जातीवाद संपण्यासाठी किती वर्षे लागणार? मोहन भागवत यांनी सांगितली तारीख
भारताच्या ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात जातीवाद पहायला मिळत आहे. अनेकदा दलितांना चुकीची वागणूक दिली जाते. जातीवाद संपवण्यासाठी आणि मागास समाजाला प्रकाशझोतात आणण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीवाद संपवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याची माहिती दिली आहे. तसेच जातीवाद संपवण्यासाठी आणकी किती वर्षे लागतील यावरही […]
‘लिंबू पाणी’ रोज पिताय? नियमित सेवन आरोग्यासाठी फायद्याचं की धोक्याचं?
लिंबूमध्ये अनेक पोषक घटक असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. शिवाय, जे लोक त्यांच्या आहारात लिंबू पाणी समाविष्ट करू इच्छितात त्यांना अनेकदा प्रश्न पडतो की त्यांनी किती वेळ लिंबू पाणी प्यावे? लिंबू पाण्याचे नियमित सेवन हानिकारक असू शकते का? आयुर्वेदानुसार, लिंबूमध्ये आम्लयुक्त (आंबट) रस असतो, जो वात आणि कफ दोषांचा नाश करतो. हे तुमची […]