निरोगी राहण्यासाठी चांगले खाणे खूप महत्वाचे आहे. हे सर्वांना माहित आहे, परंतु केवळ निरोगी खाणे पुरेसे नाही. यासोबतच खाण्याची पद्धतही योग्य असावी. आजच्या काळात अनेकांना अंथरुणावर बसून खायला आवडते. पलंगावर बसून मोबाईल किंवा लॅपटॉप पाहणे, अन्न खाणे ही लोकांची सवय झाली आहे. परंतु फारच कमी लोकांना हे माहित आहे की ही सवय हळूहळू आपल्या आरोग्यास […]
डी-मार्टमध्ये सर्वात जास्त मुलीच का कामाला असतात? कारण ऐकून तुम्ही….
राज्यातील तसेच देशभरातील डी-मार्टच्या अनेक स्टोअर्समध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या ही पुरुषांच्या तुलनेने जास्त दिसून येते. यामागे केवळ एक कारण नसून अनेक कारणं आहेत. ज्यामध्ये रोजगार धोरण, ग्राहकसेवा, कामाचे स्वरूप आणि सामाजिक बदल अशी अनेक कारणे आहेत. डी-मार्टसारख्या क्षेत्रात काउंटर ऑपरेटर, बिलिंग, ग्राहक मार्गदर्शन, शेल्फ व्यवस्थापन आणि स्टोअर देखभाल यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर असतात. ही कामे […]
T20 World Cup 2026 : ICC टूर्नामेंटमधून बांगलादेशचा पत्ता कट ? या देशाची होणार एंट्री ?
Bangladesh Cricket Board : आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये खेळणार की नाही हे ठरवण्याासठी बांगलादेशच्या संघाला दिलेली डेडलाइन आता संपत आली आहे. 17 जानेवारी रोजी ढाका येथे झालेल्या बैठकीत ICC ने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आपला निर्णय सांगण्यासाठी 21 जानेवारी ही डेडलाइन दिली होती. मात्र आता ही नुदत संपल्यानंतर देखील बांगलादेशकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यांनी मौन […]
होऊ दे खर्च! 29 नगरसेवक, ताजच्या 35 खोल्या अन् दिवसाचे भाडे… बिलाचा आकडा पाहून डोळे पांढरे होतील
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मुंबई महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आले. यानंतर शिंदेंनी खबरदारी म्हणून सर्व नगरसेवकांना वांद्र्यातील आलिशान ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये तीन दिवस मुक्कामी ठेवलं होतं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना अशा प्रकारे पंचतारांकित हॉटेलमध्ये का ठेवण्यात आले? यावरून […]
..तर पुन्हा हिंदू व्हा; वादानंतर ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध गायकाचा सल्ला
ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गेल्या 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये त्यांना काम मिळणं बंद झाल्याचं मान्य केलं. बॉलिवूड इंडस्ट्री आता अधिक सांप्रदायिक झाल्याचीही टिप्पणी त्यांनी केली होती. तर विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट फूट पाडणारा असल्याचं मत रहमान यांनी मांडलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या […]
GK – अखंड भारताची लोकसंख्या आज किती असती? आकडा ऐकून चक्रावून जाल
कल्पना करा जर आज भारताची फाळणी झाली नसती भारत अखंड असता, तर भारताची लोकसंख्या किती असती? भारत हा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगातील सर्वात मोठा देश असता, भारतानं लोकसंख्येचे सर्व विक्रम तोडले असते. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून चीन नाही तर भारताला ओळखलं गेलं असतं. अखंड भारताच्या संकल्पनेमध्ये एका विशिष्ट सांस्कृतिक आणि भौगोलिक प्रदेशाचा समावेश अभिप्रेत […]