हिरव्या पालेभाज्या : मेथीची भाजी किंवा इतर काही पालेभाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर टाळावा. टोमॅटोमधील आंबटपणामुळे पालेभाज्यांची नैसर्गिक चव आणि त्यांचा विशिष्ट सुगंध कमी होऊ शकतो. दुधी भोपळा आणि कारले: दुधी भोपळ्याची भाजी हलकी आणि गोडसर चवीची असते, टोमॅटोमुळे ती अति आंबट होऊ शकते. तसेच, कारल्याच्या भाजीत टोमॅटो घातल्याने कारल्याचा नैसर्गिक कडूपणा आणि टोमॅटोचा आंबटपणा यांचे मिश्रण […]
Gold-Silver Rate :बँक लॉकरमध्ये तरी सोने सुरक्षित आहे का ? चोरी झाल्यास पूर्ण पैसे मिळतात? RBI चा धक्कादायक नियम
Gold-Silver Bank Locker Rules: सोन्याचे आणि चांदीचे दर प्रचंड वाढले आहेत. या दरवाढीने कोट्यवधी भारतीयांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने खरंच संपूर्ण सुरक्षित आहे का ? सर्वसाधारण धारणा अशी आहे की बँक लॉकर सर्वात सुरक्षित पर्याय आहे. परंतू सत्य परस्थिती अशी आहे की जर बँक लॉकरमधून सोने आणि चांदीची […]
Suryakumar Yadav : सूर्याला अखेर सूर गवसलाच, न्यूझीलंड विरुद्ध 23 चेंडूत वादळी अर्धशतक, रायपूरमध्ये कॅप्टनचा झंझावात
टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने अखेर चाहत्यांची अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपवत आपला तडाखा दाखवला आहे. सूर्याच्या बॅटने चाहते मोठ्या फटक्यांसह चाबूक खेळी पाहण्यासाठी आसुसले होते. मात्र सूर्या सातत्याने मोठी खेळी करम्यात अपयशी ठरत होता. मात्र सूर्याने रायपूरमध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात चाहत्यांना जल्लोष करण्याचं निमित्त दिलं. सूर्याने विजयी धावांचा पाठलाग करताना विस्फोटक […]
IND vs NZ : सूर्या-इशानचा अर्धशतकी तडाखा, भारताचा सलग दुसरा विजय, न्यूझीलंडचा 7 विकेट्सने धुव्वा
टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. भारताने नागपूरनंतर रायपूरमध्येही न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आहे. भारताने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. न्यूझीलंडने भारतासमोर 209 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताची या विजयी धावांचा पाठलाग करताना सलामी जोडी अपयशी ठरली. संजू सॅमसन […]
‘मी सोडणार नाही’, स्मृती मानधनाचा मित्राच्या तक्रारीनंतर पलाश मुच्छल आक्रमक, दिला गंभीर इशारा
प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न भर मांडवात मोडले होते. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावली असल्याने लग्न रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर काही दिवसांनी स्मृतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न मोडल्याची माहिती दिली. त्यानंतर आता पलाश मुच्छलच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने या तरुणाने पलाश मुच्छलच्या […]
राष्ट्रीय हित ही कोणाची मक्तेदारी नाही; तर सामूहिक जबाबदारी – मोहन भागवत
राजकोट, 20 जानेवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राजकोट येथील एका जाहीर सभेत सौराष्ट्र आणि कच्छमधील नागरिकांशी संवाद साधला. सेवा भारती भवन येथील आयोजित कार्यक्रमात सरसंघचालकांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय हितावर कोणाचीही मक्तेदारी असू शकत नाही. ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि संघ अशा कामात गुंतलेल्या सर्वांच्या […]