आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी स्वभावाच्या विविध पैलूंवर विस्तृत लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या स्वभावात अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी पुढे चालून त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरतात. त्यामुळे वेळीच या गोष्टी लक्षात घेऊन त्याचा त्याग करणं हेच मानवी […]
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे प्रचंड खळबळ, थेट 100 टक्के टॅरिफची…संपूर्ण जगाला जबर हादरा!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्य 'अमेरिका फस्ट' या धोरणामुळे संपूर्ण जगात व्यापारविषयक अस्थिरता आहे. सगळेच देश स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असून अमेरिकेला पर्याय म्हणून वेगळी बाजारपेठ शोधत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांच्या विरोधात टॅरि अस्त्र बाहेर काढलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाची कोंडी व्हावी, तसेच भारतासोबतची व्यापारविषयक तूट भरून निघावी यासाठी भारतावर 50 टक्के […]
बांगलादेशनंतर आता पाकिस्तान टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून आऊट? पीसीबी अध्यक्ष नक्वी यांचं धक्कादायक विधान
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 7 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. बांगलादेशने भारतात सामने खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आयसीसीने त्यांच्या जागी स्कॉटलँड संघाला संधी दिली आहे. हा वाद निवळत नाही तोच आणखी एका वादाला फोडणी मिळाली आहे. पाकिस्तान […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतल्यास कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील 20 संघ आधीच ठरले होते. पण बांगलादेशने भारतात सामने खेळण्यास नकार दिल्याने स्कॉटलँडला संधी मिळाली. आता पाकिस्तानची नाटकं सुरु झाली आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. टी20 वर्ल्डकप खेळायचा की नाही अजून ठरलेलं नाही. पंतप्रधान […]
न्याय मिळण्यास उशीर होणे फक्त अन्याय नव्हे तर…सरन्यायाधीशांनी सांगितले अंतरिम आदेशाचे महत्त्व!
CJI Suryakant : देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय न्यायव्यस्थेवर मोठे भाष्य केले आहे. भारतात आजघडीला लाखो प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. एखादा खटला 20 ते 25 वर्षांपर्यंत चालतो. म्हणूनच सामान्यांना न्याय मिळण्यात फार उशीर होतो. हाच मुद्दा उपस्थित करत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्याय मिळण्यास उशीर होणे हा फक्त अन्याय नव्हे तर न्याय या संकल्पनेचा तो पूर्ण […]
नॉर्मल की टोन्ड कोणतं दूध वेटलॉससाठी उपयुक्त ठरते?
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रेंडचा अवलंब केला जातो. अधूनमधून उपवास करण्यापासून ते केटो आहारापर्यंत, अशा अनेक पद्धती आहेत ज्या वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानल्या जातात. तसे, आहारात काय घ्यावे आणि काय घेऊ नये हा प्रश्न अनेकदा लोकांना त्रास देतो. टोन्ड दूध आणि सामान्य दुधाबाबतही संभ्रम आहे. काहींचा असा विश्वास आहे की स्नायू किंवा शरीर उभारणीसाठी […]