बॉलिवूडमध्ये चित्रपट रिलीज होण्याआधी वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही. 2010 नंतर अनेक चित्रपटांना प्रदर्शनापूर्वीच विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, काही चित्रपट असे ठरले की ज्यांच्यावर बंदीची मागणी झाली, देशभर आंदोलनं झाली पण रिलीज झाल्यानंतर त्यांनी बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. अशाच 9 वर्षांच्या कालावधीत आलेल्या तीन चित्रपटांनी प्रचंड वाद झेलूनही विक्रमी कमाई केली. 2014 […]
‘त्या’ 3 शब्दांमुळे वाचाला इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन पायलटचा जीव, विमान कोसळल्यानंतर शेवटचे शब्द काय होते?
अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, याचदरम्यान इराणवर हल्ला करण्यासाठी आलेलं अमेरिकेचं F-15E स्ट्राइक इगल फायटर जेट इराणने पाडलं होतं. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का होता. इराणने अमेरिकेचं जे विमान पाडलं त्यामध्ये दोन क्रू होते, एक पायलट आणि दुसरा व्यक्ती हा वेपन्स सिस्टम ऑफिसर (WSO) होता. जेव्हा इराणने या फायटर जेटवर हल्ला केला तेव्हा या […]
फळे-भाज्यांवरील कीटकनाशक कसे काढायचे? वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स
आजकाल शेतीमध्ये कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ही कीटकनाशके पिकांना रोग आणि कीटकांपासून वाचवतात. मात्र, ही कीटकनाशके अनेक धोकादायक रसायनांपासून बनलेली असून ती पिकावर देखील लावली जातात. या रसायनांचे अवशेष बर्याचदा भाज्या आणि फळांच्या पृष्ठभागावर राहतात, जे थेट आपल्या शरीरात पोहोचू शकतात आणि हळूहळू नुकसान करू शकतात. दीर्घकाळ त्यांच्या संपर्कात राहिल्यास हार्मोनल असंतुलन, […]
ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांसाठी तातडीचा अलर्ट, पुढच्या 48 तासांसाठी… वाचा नेमकं काय सांगितलं?
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आता भयंकर स्थितीत पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची सभ्यता नष्ट करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता हालचालींना वेग आला आहे. इराणमधील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दूतावासाने तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधि सूचना जारी केली आहे. यात सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीयांनी जिथे आहेत तिथेच राहावे. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा […]
RR vs MI Rain : राजस्थान विरूद्धच्या टॉसला विलंब, सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार?
आयपीएलच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 6 एप्रिलला झालेल्या सामन्यात 3.5 ओव्हरचा खेळ झाला. केकेआरने 22 बॉलमध्ये 2 विकेट्स गमावून 25 धावा केल्या. मात्र त्यानंतर आलेल्या पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे सव्वा 3 तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतरही चाहत्यांना सामना सुरु […]
Chanakya Niti : या तीन गोष्टींकडे कधीच करू नका दुर्लक्ष, अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त; चाणक्य नीती काय सांगते?
चाणक्य नीतीनुसार काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे भविष्यात खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. तुमचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकतं. ऐनवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशी वेळ येऊ नये म्हणून काय करावे? याबाबत आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार ज्ञान आणि शिक्षण याकडे आयुष्यात कधीच दुर्लक्ष करू नका. कारण या […]