दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी विवाह पंचमीचा सण साजरा केला जातो. यावेळी ही तारीख आज म्हणजेच 25 नोव्हेंबर, मंगळवारी येत आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. विवाह पंचमीला माता सीता आणि भगवान रामाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. इतका खास दिवस असूनही मिथिलासह […]
“टच वुड” म्हणत लाकडाला हात लावल्याने खरंच वाईट नजर लागत नाही का?
आपले कोणतेही काम होईपर्यंत कोणालाही सांगू नये असं म्हटलं जातं अन्यथा काम होत नाही, नजर लागते असे म्हटले जाते. वाईट नजर लागणे ही मान्यता फक्त केवळ भारतातच नाही तर जगभरात मानली जाते. म्हणून, वाईट नजर किंवा नकारात्मक उर्जेचा प्रभाव टाळण्यासाठी, आपण कित्येकदा “टच वुड” असं म्हणतो. कारण आपण जर एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल बोललो की लगेच […]
सुर्य मावळल्यानंतर त्यांचे शरीर इन एक्टीव्ह होते, दोन भावांची कहाणी भंडावून सोडणारी
जगभरात अनेक प्रकारचे आजार असतात. काही सर्वसाधारण, तर काही दुर्लभ आणि काही असे की ज्यांच्यावर विश्वास ठेवणेही कठीण होईल. आपण रात्री थकून झोपून जातो. परंतू हे सर्वांच्याच बाबतीत घडते. परंतू जगात अशीही मुले आहेत जी केवल सुर्य मावळण्या आधीच सर्वसामान्य सारखी असतात आणि सुर्य मावळला की त्यांचे शरीर संपूर्णपणे निष्क्रीय होते. तुम्हाला वाटेल की असे […]
Chanakya Neeti : जेव्हा तुम्हाला वाटेल आता आयुष्यात सगळं संपलं, तेव्हा चाणक्य यांच्या या 3 गोष्टी आठवा
चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, त्या काळात चाणक्य यांनी जे विचार या ग्रंथामध्ये मांडले आहेत, ते आजच्या युगातही तर्कसंगत वाटतात. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये ज्या नीती सांगितल्या आहेत, त्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात […]
शरिरावर टॅटू काढल्यामुळे खरच स्किन कॅन्सर होतो? पहा संशोधन काय सांगतं?
टॅटू काढण्याची फॅशन आजकाल जोरात सुरू आहे, अनेक जण आपल्या हातावर किंवा शरीराच्या इतर भागांवर वेगवेगळ्या डिझाइनचे सुंदर असे टॅटू काढतात. टॅटूमुळे शरीर आकर्षक दिसतं, सर्वसामान्यपणे शरीरावर टॅटू काढल्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही. मात्र असं देखील म्हटलं जातं की अशा प्रकारचे टॅटू काढल्यामुळे काही प्रमाणात एचआयव्हीचा धोका देखील असतो. मात्र आता एका संशोधनातून हादरवणारी माहिती […]
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन
राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी आली आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन झाले आहे. कानपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते कानपूरमधून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. तसेच त्यांनी 10 वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. पोखरपूर येथील निवासस्थानी त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले […]