काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि 16 जानेवारी रोजी त्यांचे निकाल जाहीर झाले. मुंब्रा भागात AIMIM पक्षाच्या सहर शेख या युवा उमेदवार नगरसेविका म्हणून निवडून आल्या. विजयानंतर सहर शेख यांनी एका भाषणात जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत “कैसा हराया…” असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली. तसेच, “पुढच्या पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू” […]
Retirement : टी 20i वर्ल्ड कपआधी स्टार खेळाडू तडकाफडकी निवृत्त, टीमला धक्का, कारण काय?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला मोजून 10 दिवस बाकी आहेत. अशात आपल्या संघाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या स्टार खेळाडूने क्रिकेटला कायमचा अलविदा केला आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. हा खेळाडू नक्की कोण आहे? […]
केएल राहुल कधी घेणार क्रिकेटमधून निवृत्ती? स्वत:च सांगितला सर्व प्लान
केएल राहुल भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या टी20 संघात त्याला संधी मिळत नाही. पण वनड़े आणि कसोटी संघात त्याचं स्थान जवळपास पक्कं आहे. कसोटी क्रिकेमध्ये केएल राहुल ओपनिंगला उतरतो. तसेच वनडे क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका बजावतो. इतकंच काय तर विकेटकीपिंगही करतो. पण टी20 संघात त्याच्यासाठी जागा नाही हे निश्चित आहे. असं असताना केएल राहुलने […]
अचानक वारा सुटला… प्रचंड गडगडाट होताच एकच पळापळ… अर्ध्या महाराष्ट्रात धो धो…
उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जळगावमध्ये सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. आज सकाळपासून जळगावसह जिल्ह्याती ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक वारा सुटला आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची धांदल उडाली. जळगावसह धुळे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. धुळ्यात नागरिकांना झोडपले धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील […]
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांबद्दल बोलताना प्रसिद्ध गायिकेची जीभ घसरली… बलात्कारा संदर्भात म्हणाली…
Amruta Fadnavis: गायिका अंजली भारती हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान अंजली हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अंजली हिच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. सांगायचं झालं तर, अंजली हिने 13 जानेवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात अमृता फडणवीसांबद्दल नको […]
वजन कमी करायचे आहे, तर रात्री डीनरमधून हे 5 पदार्थ वगळा, अन्यथा वजन घटणे अशक्य
बैठ्या जीवनशैली आणि व्यायाम न केल्याने लठ्ठपणाची समस्या वाढली आहे.अनेकजण सकाळचा ब्रेकफास्ट स्कीप करण्याची चूक करतात. रात्रीचा जेवण भरपेठ करतात त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होत असते. वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी काय खावे आणि किती खावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रात्रीचा जड आहार घेतल्यास पचन नीट होत नाही. त्यामुळे पचन यंत्रणा खराब होते […]