महाराष्ट्रातील राजकारणात सध्या विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील आणि इतर राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांनी सध्या वातावरण तापले आहे. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. जरांगे पाटील यांना प्रगाढ पंडित संबोधत, त्यांची आज पाकिस्तानात खूप गरज असल्याचे हाके यांनी म्हटले आहे. जरांगे […]
तुळशीच्या रोपाला दूध अर्पण केल्यामुळे नेमकं काय होतं?
तुळशीचे रोप भारतीय परंपरेत अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण आहे. वडीलधाऱ्यांचा असा विश्वास आहे की घरात तुळस घेतल्याने शुभता, शांती, समृद्धी, आरोग्य प्राप्त होते आणि वास्तु दोष देखील दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीची पूजा केल्यामुळे आयुष्यामध्ये सकारात्मकता येते. तुलसीमध्ये लक्ष्मी देवी वास करते असे शास्त्रात म्हटले आहे, त्यामुळे दररोज तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते. तसेच […]
Chanakya Neeti : जगातील सर्वात शक्तिमान गोष्ट कोणती? तुम्ही विचारही करू शकणार नाही, चाणक्य काय सांगतात?
चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी माणसानं कसं वागावं? आणि कसं वागू नये याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये सल्ला देताना म्हणतात […]
Devendra Fadnavis : तीन-चार वर्षापूर्वी मला जास्त केसं होती, पणं आता कमी झाली, फडणवीसांची मिश्कील टोलेबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये ४०० खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा आढावा घेतला. या प्रकल्पाच्या मंजुरीमध्ये स्थानिक नेते समीर भाऊ यांच्या अथक पाठपुराव्याचे मोठे योगदान असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. सुरुवातीला ४०० खाटांच्या रुग्णालयाची अट पूर्ण केल्यानंतरच वैद्यकीय महाविद्यालयाला हिरवा कंदील मिळाला, असे ते म्हणाले. या निवडणुकीनंतर रुग्णालयाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहणार असल्याचे फडणवीस […]
शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन्स कसे मिळतात? जाणून घ्या…
आजच्या काळात चुकीच्या आहारामुळे शरीरात अनेक प्रकारच्या पोषक घटकांचा अभाव आहे. सर्वात सामान्य म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता. आजच्या काळात ही समस्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना, अशक्तपणा आणि थकवा निर्माण होतो. याशिवाय केस गळणे, मूड बदल आणि नैराश्याची […]
भाषा सक्तीसाठी होणारी मारणार चुकीची; सुनील शेट्टीने मांडले स्पष्ट मत
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी भाषेवरून मराठी आणि परप्रांतीयांमध्ये मोठा वाद सुरु आहे. अनेकदा तर भाषेवरुन झालेला वाद हा मारहाणी पर्यंत पोहोचला आहे. हे प्रसंग आणि त्यातून उफाळलेले राजकारण, यावर बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी याने स्पष्ट मत मांडले आहे. त्याने भाषासक्तीसाठी होणारी मारणार चुकीची आहे असे म्हटले आहे. काय म्हणाला सुनील शेट्टी? […]